सत्ता डावपेच टाकण्यात मश्गूल; मराठवाडा साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. जगदीश कदम यांचे प्रतिपादन
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : ‘आजचे वर्तमान खूप अस्वस्थ आहे. शेतकरी आत्महत्या, बेरोजगार तरुणाई, महिला अत्याचार असे असंख्य प्रश्न आहेत. कोणत्या दिशेने गेलो म्हणजे पहाट फुटेल हे कोणालाच कळत…
एक रुपया पीकविम्यात तब्बल ८ हजार कोटींचा घोटाळा? उद्धव ठाकरेंचा सरकारवर गंभीर आरोप
मुंबई : ‘एक रुपयात पीकविमा मिळणार म्हणून पावणेदोन कोटी शेतकऱ्यांनी अर्ज भरला असूत आता पीकविमा योजना हा मोठा घोटाळा आहे की काय, अशी शंका मला येऊ लागली आहे. शेतकऱ्यांच्या नावाने…
गुड न्यूज! आता राज्यातील प्रत्येकाला मिळणार आपल्या हक्काचं घर; तेही परवडणाऱ्या किंमतीत, कसे ते वाचा
मुंबई : राज्याच्या बांधकाम क्षेत्रात नवीन गुंतवणुकीस चालना देण्यासह सर्वांसाठी घरे योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरणात आवश्यक गोष्टींचा समावेशाचे नियोजन केले जात आहे. त्यातून राज्यातील प्रत्येकास म्हाडा एसआरएससह…
राज्याचा ऊस गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून; दरांची स्थिती काय राहणार? जाणून घ्या सविस्तर
बराच काळ झालेल्या चर्चा-मागण्यांनंतर अखेर राज्यातील ऊस गाळप हंगाम येत्या एक नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गेल्या वर्षी देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणाऱ्या महाराष्ट्रात यंदा मात्र उसाअभावी…
महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या रातोरात बदल्या, निर्णय सरकारच्या वेबसाइटवर दिसेना, काय कारण?
Authored by सौरभ शर्मा | Edited by किशोरी तेलकर | महाराष्ट्र टाइम्स | Updated: 14 Jun 2023, 6:21 am Transfers In Revenue Department : महसूल विभागात बदलीसत्र सुरुच आहे. ६०हून…
सरकारचं ‘डेथ वॉरंट’ तयार, फक्त सही बाकी; १५ दिवसांमध्ये सरकार कोसळणारच: संजय राऊत
जळगाव:राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचे डेथ वॉरंट तयार आहे. आता फक्त त्यावर कोण आणि कधी सही करणार, हे ठरणे बाकी आहे. येत्या १५ दिवसांमध्ये हे सरकार कोसळेल, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार…