साईबाबा मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी; यंत्रणा अलर्ट मोडवर, संस्थानाने भाविकांना काय आवाहन केलं?
Edited byअक्षय शितोळे | Contributed by मोबिन खान | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 3 May 2025, 6:40 pm Sai Baba Mandir: साईमंदिराच्या सर्व प्रवेशद्वारावर भक्तांचीही कसून तपासणी केली जात असून…
पती कामावरून आला, खिडकीतून घरात डोकावताच बसला धक्का; पत्नीसह ३ मुलींचे मृतदेह आढळले
Edited byअक्षय शितोळे | Contributed by प्रदिप भणगे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 3 May 2025, 1:56 pm या घटनेला कोणालाही जबाबदार धरू नये, असे लिहिलेली चिठ्ठी घटनास्थळी आढळून आली…
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर एसटीला दररोज दंड, कारण धक्कादायक; चालकांच्या वेतनातून होणार वसुली
ST Bus Daily Fine On Express Way : पुणे – मुंबई ‘एक्स्प्रेस वे’वर एसटीला दररोज दंड होत असून या दंडामागचं कारणही देण्यात आलं आहे. हा दंड एसटी चालकांच्या पगारातून कापण्यात…
नागपुरात हिंसाचार, शहरात तणावपूर्ण शांतता, १० पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी, ८० जण अटकेत
Nagpur Violence Update 18th March: नागपुरात सोमवारी रात्री हिंसाचाराची मोठी घटना घडली. त्यानंतर नागपूरकरांची मंगळवारची सकाळी ही तणावपूर्ण वातावरणात झाली. सध्या नागपुरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असून अनेक भागात संचारबंदी लागू…
राहुल गांधी हे ‘क्वालिफाइड’ व्यक्ती मात्र चांगले वक्ते नाहीत,विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘चांगला राजकीय नेता होण्यासाठी तुमच्याकडे उत्तम वक्तृत्त्व कौशल्य आवश्यक आहे. राहुल गांधी हे ‘क्वालिफाइड’ व्यक्ती आहेत. मात्र, ते चांगले वक्ते नाहीत. त्यामुळे तुम्हाला उत्तम वक्ता…
मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या घरांचा प्रश्न मार्गी लागणार, घरे कशी मिळणार? सरकारनं दिले दोन पर्याय
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे देण्यात येतील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले. तसे आदेश त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.भाजप…
टेम्पोतून १०२ गाय-वासरांची अवैध वाहतूक, ६६ जनावरांचा तडफडून मृत्यू, बीडमध्ये खळबळ
बीड :बीड जिल्ह्यात गोवंश तस्करीच्या घटना वारंवार पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत अनेक जनावरांची सुटका करण्यात पोलिसांना यश आलं आहे. मात्र आज आष्टी तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. तब्बल ६६…
मशिन सुरु करताचा विजेचा धक्का, नवविवाहित तरुणाचा तडफडून मृत्यू
जळगाव :जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनीजवळ एका कंपनीत कामाला असलेल्या मजुराचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली आहे. प्रकाश मजन बारेला (वय २२ वर्ष,…