कर्जमाफीच्या मुद्यावरून कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना सुनावलंअवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंनी पाहणी केली.कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांची शेतीमध्ये गुंतवणूक करता का? असा सवाल कोकाटेंनी शेतकऱ्यांना विचारला
कर्जमाफीचे पैसे आल्यावर शेतीत एक रुपया तरी गुंतवता का? कृषिमंत्री कोकाटेंचं वादग्रस्त विधान
