• Mon. Mar 9th, 2026

    शेतकऱ्याच्या लेकीनं उपमुख्यमंत्री अजितदादांना सुनावलं, मुख्यमंत्र्यांवरही हल्लाबोल, काय म्हणाली?

    शेतकऱ्याच्या लेकीनं उपमुख्यमंत्री अजितदादांना सुनावलं, मुख्यमंत्र्यांवरही हल्लाबोल, काय म्हणाली?


    नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.शेतकऱ्यांना तातडीनं कर्ज भरण्याची तंबी देण्याऱ्या अजितदादांना शेतकऱ्याच्या लेकीनं चांगलंच सुनावलं आहे. ३ दिवसांत शेतीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई शेतकऱ्याच्या खात्यात जमा करा, असं प्रियंका जोशी म्हणाली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed