विरोधक अर्थसंकल्पाला चांगला कधीच म्हणत नाहीत; छगन भुजबळ यांचे प्रत्युत्तर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Mar 2026, 3:17 pm मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२६-२७ वर्षाचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. मात्र या अर्थसंकल्पावर समाधानी…
अजितदादांच्या कर्जमाफीबाबतच्या ‘त्या’ वक्तव्याचा समाचार, काँग्रेस खासदार कल्याण काळे काय म्हणाले?
Maharashtra Times•3 Nov 2025, 6:44 pm Follow काँग्रेस खासदार कल्याण काळे यांचा शेतकऱ्यांशी संवादकर्जमाफीच्या मुद्द्यावरून खासदार काळेंनी सरकारला सुनावलंउपमुख्यमंत्री अजितदादांच्या शेतकरी कर्जमाफीबाबतच्या विधानाचा कल्याण काळेंनी घेतला समाचार
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बच्चू कडू आक्रमक, सरकारला नको नको ते बोलले
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी बच्चू कडू आक्रमकबच्चू कडूंनी सरकारला सुनावलंशेतकरी कर्जमाफीची बच्चू कडूंची मागणी
शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंची प्रहार संघटना आक्रमक, अहिल्यानगरमधील शेतकरी सरकारवर संतापले
Maharashtra Times•24 Jul 2025, 6:13 pm कर्जमाफी, पीकविमा, आणि शेतमालाला हमीभाव या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी, मनसे, कम्युनिस्ट पक्ष , शेतकरी संघटना आणि इतर संघटनांनी एकत्र…
आमदार-खासदारांचा पगार का थांबत नाही? कर्जमाफीवरून रविकांत तुपकर आक्रमक
Authored by: सूरज सकुंडे•Contributed by: अर्जुन राठोड|Maharashtra Times•19 May 2025, 8:27 pm शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी माजी मंत्री रविकांत तुपकर आक्रमकशेतकरी कर्जमाफीसाठी तिजोरीत पैसे नाहीत, मग आमदार खासदारांचे पगार का थांबत…
मंत्र्यांना उलटं करून झटकले तर पाच वर्ष तिजोरी भरेल, शेतकरी संतापले
Authored byसूरज सकुंडे | Contributed byनिलेश पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Apr 2025, 8:05 pm महायुती सरकारनं शेतकरी कर्जमाफीचं वचन दिलं होतं. आता शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी होत आहे. जळगावमधील काही…
कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंवर राजू शेट्टींची शेलक्या शब्दात टीका, नेमकं काय म्हणाले?
Authored byसूरज सकुंडे | Contributed byसंजय आहेर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Apr 2025, 10:20 pm कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंवर राजू शेट्टींची शेलक्या शब्दात टीकामाणिकराव कोकाटे यांना मंत्रिमंडळातून काढून टाका, राजू शेट्टींची…
कर्जमाफीचे पैसे आल्यावर शेतीत एक रुपया तरी गुंतवता का? कृषिमंत्री कोकाटेंचं वादग्रस्त विधान
कर्जमाफीच्या मुद्यावरून कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना सुनावलंअवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंनी पाहणी केली.कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांची शेतीमध्ये गुंतवणूक करता का? असा सवाल कोकाटेंनी शेतकऱ्यांना विचारला