शेती नुकसान पाहणीसाठी कृषीमंत्र्यांचा जिल्हा दौरा, पण शेतकऱ्यांना माहितीच नाही, काय घडलं?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•20 Sep 2025, 9:19 pm अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना येत्या सोमवार पासून मदत देणार असल्याची…माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. आज भरणेंनी नांदेड जिल्ह्यातील…अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव येथील पिकांच्या नुकसानीची पाहणी…
जर्मन भाषा शिकली तर वाह वाह मग हिंदीवर प्रश्नचिन्ह का? बच्चू कडूंचा राज ठाकरेंना सवाल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Apr 2025, 5:50 pm महाराष्ट्रात आता पहिल्या इयत्तेपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.महाराष्ट्रात ही हिंदी भाषा शिकण्याची सक्ती खपवून घेतली जाणार नाही असा…
कर्जमाफीचे पैसे आल्यावर शेतीत एक रुपया तरी गुंतवता का? कृषिमंत्री कोकाटेंचं वादग्रस्त विधान
कर्जमाफीच्या मुद्यावरून कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना सुनावलंअवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंनी पाहणी केली.कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांची शेतीमध्ये गुंतवणूक करता का? असा सवाल कोकाटेंनी शेतकऱ्यांना विचारला
शेतकऱ्याच्या लेकीनं उपमुख्यमंत्री अजितदादांना सुनावलं, मुख्यमंत्र्यांवरही हल्लाबोल, काय म्हणाली?
नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.शेतकऱ्यांना तातडीनं कर्ज भरण्याची तंबी देण्याऱ्या अजितदादांना शेतकऱ्याच्या लेकीनं चांगलंच सुनावलं आहे. ३ दिवसांत शेतीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई शेतकऱ्याच्या खात्यात जमा…
पीक विमा भरला लातूरच्या शेतकऱ्यांनी, लाभ घेतला बीडच्या तोतया शेतकऱ्यांनी…प्रकरण काय?
Authored byसूरज सकुंडे | Contributed byऋषिकेश होळीकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Jan 2025, 9:58 pm बोगस पीक विम्याचे प्रकरण राज्यभर गाजत असताना रेणापूर तालुक्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रेनापुर…