मुंबईत असह्य उकाडा, आम्हाला हिट इंडेक्स कधी कळणार? नागरिकांचा हवामान विभागाला सवाल
मुंबई : मुंबईमध्ये शुक्रवारचा दिवस असह्य उकाड्याचा होता. जाहीर तापमानापेक्षा अधिक तापमानाची जाणीव होत असल्याने मुंबईकरांना अधिक त्रास झाला. या पार्श्वभूमीवर उष्णता निर्देशांक जाहीर करण्याचे भारतीय हवामान विभागाने गेल्या वर्षी…
Holi 2024: जळो सर्व दोष, जळो सर्व ईर्ष्या; आज होलिकादहन, उद्या धूळवड
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : राग, मत्सर, हेवेदावे, अहंकार आदींना तिलांजली देत एकमेकांतील मैत्री, बंधुत्व, प्रेम, शांतीचा प्रकाश प्रज्वलित करण्याचा संदेश होळीचा सण देत असतो. या पार्श्वभूमीवर आज, रविवारी पारंपरिक…
पुणेकरांसाठी धोक्याची घंटा! काँक्रिटमुळे वाढते भूपृष्ठाचे तापमान, चिंताजनक माहिती समोर
पुणे : गल्ली बोळात वाढलेले काँक्रिटचे रस्ते, जमीन झाकण्यासाठी सर्रास वापरले जाणारे ‘पेव्हर ब्लॉक्स’, बांधकाम प्रकल्पांची दाट वस्ती अन् काचेच्या मनोऱ्यांचा थेट परिणाम पुण्याच्या तापमानवाढीवर झाला आहे. संशोधकांनी दिल्ली, जयपूर,…
अमरावतीत भाजपचाच उमेदवार, बावनकुळेंनी ठामपणे सांगितलं; राणा, अडसूळांचं काय? तिढा कायम
अमरावती: लोकसभा निवडणुकीच्या २० जागांसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवार जाहीर केले. भाजपनं उमेदवारांची यादी जाहीर करुन आठवडा उलटला आहे. पण अद्याप तरी उर्वरित २८ जागांचा प्रश्न कायम आहे. महायुतीत अद्यापही…
तीन वेळ खासदार आढळरावांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र, राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते आणि तीन वेळ खासदार शिवाजीराव आढळराव पाटील अखेर ‘धनुष्यबाण’ खाली ठेवून ‘घड्याळ’ हाती बांधणार आहेत. शिवसेनेला रामराम ठोकून आढळराव हे उपमुख्यमंत्री…
राज ठाकरेंचा प्रस्ताव, शिंदेंचा ‘मनसे’ विरोध; राज्य भाजपचे प्रयत्न फेल, ‘शाही’ तोडगा निघणार?
मुंबई: महायुतीत तीन पक्ष असल्यानं जागावाटपाचा तिढा कायम असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संभाव्य एन्ट्रीमुळे पेच आणखी वाढला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरेंनी दोन जागांची मागणी केली आहे. पण या मागणीला…
मुंबईतील खड्ड्यांवर दंडाचा मुलामा, कंत्राटदारावर कारवाईचे महापालिकेचे नियोजन
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे, हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. पावसाळ्यात तर खड्ड्यांमुळे रस्ते अगदीच अवघड होऊन जातात. विविध यंत्रणांकडून खड्डेमुक्तीसाठी विविध उपाययोजना राबवल्या जात असल्या,…
गोळीबाराच्या घटनेनंतर मनोमिलन नाही, सेना अन् भाजपमध्ये ३६चा आकडा, कल्याणमध्ये महायुतीपुढे पेच
ठाणे: कल्याण लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ येथे महायुतीचे मेळावे घेतले. हिललाईन पोलीस स्टेशन मधील गोळीबार प्रकणानंतर भाजप पदाधिकारी यांनी बैठक घेत शिवसेना नेत्याचे फोटो लावणार नाहीत, अशी थेट…
छत्रपती संभाजीनगरमधील ‘या’ बचतगटाचं बिग बींकडून तोंडभरुन कौतुक, दिली खास उपयोगी भेट
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : कोणतेही काम छोटे नसते. प्रामाणिकपणे केलेल्या कामाला प्रतिष्ठा मिळते, ते काम छोटे असले तरी त्याची उंची वाढते. याचे उदाहरण पालिकेने स्थापन केलेल्या ‘स्वच्छतारत्न’ बचतगटाचे…
शिंदेंच्या ठाण्यात कमळ फुलवण्याचा चंग; मोदी-शहांनी राजस्थानला पाठवलं, ‘गुलाबी स्वप्न’ भंग?
ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातून लोकसभेवर जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्यावर आता भारतीय जनता पक्षानं महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. सहस्रबुद्धे यांच्याकडे राजस्थानच्या निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी…