काही समाजकंटक गैरसमज निर्माण करत आहेत, भुजबळांचा नाभिक समाजाला ‘मेसेज’
मुंबई : नाभिक समाजाने मराठा समाजाच्या हजामती करू नये, असं वादग्रस्त वक्तव्य केल्याने मंत्री छगन भुजबळ यांच्यावर बरीच टीका झाली. या टीकेनंतर छगन भुजबळ यांनी एक पाऊल मागे येत त्यावर…
राईनपाडा हत्याकांड प्रकरणाची सहा वर्षांनंतर सुनावणी; ७ आरोपींना जन्मठेप, वाचा नेमकं प्रकरण…
धुळे: संपूर्ण राज्य हादरवून सोडणाऱ्या राईनपाडा हत्याकांडाचा अखेर आज निकाल लागला. पाच भिक्षुकांच्या हत्याप्रकरणी धुळे न्यायालयाने ७ जणांना दोषी ठरवत त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायमूर्ती एत्त.ए.एम. ख्वाजा यांनी आरोपींना…
नागपुरात चाललंय काय? शहरात हत्येची मालिका सुरुच, वर्चस्वाच्या लढाईतून मित्राला संपवलं
नागपूर : नागपूर शहरातील गुन्हेगारांमध्ये कायदा आणि पोलिसांचा धाक पूर्णपणे संपला आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात चार खुनांच्या घटनेनं शहर हादरलं होतं. वाठोडा पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या ऑरेंज नगरमध्ये काल रविवारी एका…
अमित शाहांनी ‘सिमी’वरची बंदी वाढवली, आठवडाभरात संशयित आसिफ दाढी अजितदादांच्या भेटीला
पुणे : महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांचं नेमकं गुन्हेगारांसोबत चाललंय तरी काय? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने पुण्यातील…
बिश्नोई टोळीच्या संपर्कात असल्याचे पुरावे सापडले, अकोला पोलिसांकडून तरुणाला पुण्यातून अटक
अकोला : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीसोबत व्हिडिओ कॉल आणि त्याचा लहान भाऊ अनमोल बिश्नोई यांच्या संपर्कात असणाऱ्या तरुणाला अकोला पोलिसांनी गजाआड केलं आहे. २५ वर्षीय शुभम लोणकर आणि…
ठेविदारांच्या ठेवी परत करण्यासाठीची प्रक्रिया तत्परतेने राबवा – केंद्रिय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड
छत्रपती संभाजीनगर, दि.3 (विमाका) :- आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेविदारांना त्यांच्या ठेवी सुरक्षित परत करण्यासाठी योग्य ती कायदेशीर प्रक्रिया तत्परतेने राबवावी, असे निर्देश केंद्रिय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी आज येथे…
राज्यात ११ फेब्रुवारीपर्यंत थंडी घेणार निरोप, उन्हाळ्याला होणार सुरुवात, हवामान खात्याचा अंदाज
पुणे: लागोपाठ येत असलेल्या पश्चिमी चक्रवातांमुळे हवेच्या वरच्या थरांत वाऱ्याचा वेग ताशी २७० ते ३०० किलोमीटर आहे. त्यामुळे यंदा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत थंडी लांबली आहे. यंदा ११ फेब्रुवारीपर्यंत राज्यात थंडी…
सिडकोच्या गृहयोजनेतील लाभार्थींच्या निकषात मोठे बदल; आता किती उत्पन्न मर्यादा? जाणून घ्या
Navi Mumbai CIDCO: केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजने अंतर्गत असणाऱ्या घरांच्या लाभार्थींच्या नियमात बदल केल्याने नवे नियम लागू झाल्याचे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पालघर जिल्ह्यात फुलली ‘सूर्यफूल’; स्थानिक पातळीवर तेलनिर्मितीतून रोजगारसंधी
Palghar News: सूर्यफूल लागवडीतून मधमाशीपालनाला होणारा फायदा, तसेच स्थानिक पातळीवर सुरू झालेल्या तेल घाण्यांकडून मागणी यांमुळे नफ्याच्या शेतीचे गणित शेतकऱ्यांना समजले आहे.
एक देश एक निवडणुकीला शिंदेच्या शिवसेनेचा पाठिंबा; माजी राष्ट्रपतींना पत्र लिहित दिले समर्थन
म.टा.खास प्रतिनिधी, मुंबईकेंद्र सरकारने मांडलेल्या एक देश एक निवडणुकीच्या प्रस्तावावरुन सध्या राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरु झाला आहे. यावरुन राज्यातील अनेक पक्षांनी या संकल्पनेला विरोधाचा झेंडा दर्शविला असतानाच राज्याचे…