जेवून घ्या रे, महाराष्ट्र भूषण सोहळ्यातून आईचा फोन; लेकरं शोधत राहिली, माऊली परतलीच नाही
नवी मुंबई :अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्याला गालबोट लागलं. उष्माघातामुळे १३ श्रीसदस्यांना प्राण गमवावे लागले. खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर रविवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या…
सिंहगडावर जीवघेणा हल्ला, युवकाची बोटं तुटली, मैत्रिणीची सोनसाखळी लुटली
Pune Crime : झुडपात दबा धरून बसलेल्या दोघा हल्लेखोरांनी त्यांना अडवले. तरुणीच्या गळ्यातील साखळी हिसकावून घेत असताना युवकाने प्रतिकार केला असता हल्लेखोराने त्याच्या हातावर कोयताने वार केले. सिंहगडावर तरुणावर कोयत्याने…
नेत्यांसाठी व्हीआयपी सुविधा मग भक्त संप्रदायाची व्यवस्था का झाली नाही,अमोल मिटकरींचा सवाल
नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी खारगरमधील महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात उष्माघातानं १२ जणांचा मृत्यू झाल्या प्रकरणी राज्य सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित…
१४ नगरसेवकांनी व्हीप झुगारला, महाविकास आघाडी फुटली; उपनगराध्यक्षांवरील अविश्वास ठराव मंजूर
लांजा:रत्नागिरी जिल्ह्यात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. लांजा राजूर मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांच्या गटातील लांजा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पूर्वा मुळे यांच्यावर दाखल केलेला अविश्वास ठराव बहुमताने मंजूर झाला…
शिंदे सरकारला हायकोर्टाचा मोठा दिलासा, मुंबई महापालिकेची प्रभाग संख्या २२७ राहणार
मुंबई :मुंबई महापालिकेच्या प्रभागांची संख्या २३६ वरून पुन्हा २२७ करण्याच्या एकनाथ शिंदे सरकारच्या निर्णयाविरोधातील दोन्ही रिट याचिका मुंबई हायकोर्टाने सोमवारी फेटाळून लावल्याने महापालिका निवडणुकीची अनिश्चितता कायम राहिली आहे. शिवाय ही…
अहमदनगरच्या शेतकऱ्याचं पुढचं पाऊल, पिवळ्या कलिंगडाची शेती;पुण्या-मुंबईसह राज्याबाहेर मागणी
अहमदनगर : एका तरुण शेतकऱ्याने आधुनिक पद्धतीने शेती करत सर्व शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे. टाकळीमानुर येथील युवा शेतकरी संदीप रोडे यांनी त्यांच्या दीड एकर शेती क्षेत्रामध्ये पारंपारिक शेतीला फाटा देत…
‘नमो आवास’ योजनेंतर्गत तीन वर्षात १० लक्ष घरे निर्माण होणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर, दि. १७ : घर हे प्रत्येकाचं स्वप्न असते. ही स्वप्नपूर्ती पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सर्वांसाठी घरे’ ही महत्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. राज्य शासनसुद्धा नागरिकांना घरकुल उपलब्ध…
गावच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने कार्य करण्याची आवश्यकता -पालकमंत्री मुनगंटीवार
चंद्रपूर, दि. १७ : गावातील सर्वांगीण विकास साधण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.…
संविधानामुळे सर्वांना अधिकार, मूलभूत कर्तव्याची जाणीव – पालकमंत्री मुनगंटीवार
चंद्रपूर, दि.१७ : संविधानामुळे सर्वांना अधिकारासोबतच मूलभूत कर्तव्याची व विचारांची जाणीव झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची शिकवण सर्व समाज घटकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री…
राजकीय स्वार्थाशिवाय इतकी लोकं बोलावली जातात का? महाराष्ट्र भूषण दुर्घटनेवरुन राज यांचा निशाणा
नवी मुंबई:आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राजभवनात बोलावून महाराष्ट्र भूषण पुरस्कार देता आला असता. खारघरमध्ये इतकी लोकं बोलावून कार्यक्रम करण्याची काहीही आवश्यकता नव्हती, असे वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केले. सकाळऐवजी हा…