• Sat. Sep 21st, 2024

Month: September 2022

  • Home
  • जनतेच्या प्रलंबित कामांचा संपूर्ण निपटारा सेवा पंधरवड्यात करावा; सर्वसामान्य जनतेची कामे संवेदनशीलतेने करावित – पालकमंत्री दादाजी भुसे – महासंवाद

जनतेच्या प्रलंबित कामांचा संपूर्ण निपटारा सेवा पंधरवड्यात करावा; सर्वसामान्य जनतेची कामे संवेदनशीलतेने करावित – पालकमंत्री दादाजी भुसे – महासंवाद

नाशिक, दिनांक: 30 सप्टेंबर, 2022(जिमाका वृत्तसेवा): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनापासून ते महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या संकल्पनेतून सध्या सुरू असलेल्या सेवा पंधरवड्यात जनतेच्या नियमानुकुल कामांचा निपटारा…

पाचवी ते आठवीचे विद्यार्थी बनणार ‘स्वच्छता मॉनिटर्स’

मुंबई, दि. 30 – महात्मा गांधी जयंती आणि ‘मिशन स्वच्छ भारत’चा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ‘लेटस् चेंज’ हा उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्यात…

कंत्राटदारांनी कार्य मंजुरी आदेशानुसार कालमर्यादा पाळावी – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

मुंबई, दि.30 :- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्य मंजुरी आदेशानुसार कालमर्यादा पाळणे बंधनकारक असून याचे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदारांची माहिती सादर करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्या. मंत्रालयात आयोजित…

आरोग्य सेवा आयुक्तपदी तुकाराम मुंढे रुजू

मुंबई, दि. 30 : आरोग्‍य सेवा आयुक्त आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक पदाचा कार्यभार आज तुकाराम मुंढे यांनी स्वीकारला. आरोग्य भवन येथील कार्यालयात डॉ. रामास्वामी एन. यांच्याकडून श्री. मुंढे यांनी…

कोटपा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जनजागृती अभियान राबविण्यात यावे – मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव

मुंबई, दि. 30 : कोटपा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जनजागृती अभियान राबविण्यात यावे, अशा सूचना मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी आज येथे दिल्या. मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्या…

‘दिलखुलास’ कार्यक्रमात प्रसिद्ध टेबल टेनिसपटू सनील शेट्टी यांची मुलाखत

मुंबई, दि. 30: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात प्रसिद्ध टेबल टेनिसपटू सनील शेट्टी यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑनएआयआर’…

माहिती व जनसंपर्क महासंचालकपदी जयश्री भोज रुजू

मुंबई, दि.३० :- शासनाचे काम जनतेपर्यंत आणि जनतेच्या भावना शासनापर्यंत पोहचवणारा दुवा म्हणून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे काम महत्त्वपूर्ण ठरणारे आहे. शासन योजनांच्या अधिक व्यापक आणि गतिमान प्रसिद्धीचे काम संघटितपणे…

नारी शक्ती पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

मुंबई, दि: ३० : सामाजिक क्षेत्रात मौलिक कार्य केलेल्या महिला किंवा व्यक्ती यांच्या सन्मानार्थ केंद्र शासनामार्फत 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या ‘नारी शक्ती’ पुरस्कारासाठी 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत…

स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त शहरे लोकचळवळ बनावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शहर सौंदर्यीकरण व स्वच्छतेबाबत स्पर्धा घोषित मुंबई दि.३० :- स्वच्छता अभियानात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर असून आता स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त शहरे ही लोकचळवळ बनणे…

माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानाचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते शुभारंभ – महासंवाद

सातारा दि 30: राज्य शासनाने महिलांच्या आरोग्याला प्राधान्य दिले असून माता सुरक्षित तर घर सुरक्षित हे आरोग्य तपासणी अभियान संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत आहे. या अभियाना दरम्यान आरोग्य विभागाने 18…

You missed