• Mon. Mar 9th, 2026
    Solapur Accident: शेवटचा पेपर देऊन अनिकेत पोहायला गेला, पण सणादिवशीच अनर्थ घडला; कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला
    Auto Rickshaw Permit : राज्यात आजपासून रिक्षा परवाना देण्यास स्थगिती, मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
    Jalgaon Crime : आजाराने मृत्यू, कागदावर मात्र अपघात; 50 लाखांच्या विम्यासाठी डॉक्टर-पोलीसांनीच रचला कट, 10 जणांवर गुन्हा
    Mumbai Airport: 400 मीटरसाठी 18000 रुपये! मुंबई विमानतळावर टॅक्सी-रिक्षाचालकांची दादागिरी; पोलिसांच्या कारवाईत 80 गुन्हे दाखल

    हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून आढावा – महासंवाद

    नागपूर, दि. 22: महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या 19 डिसेंबरपासून नागपूर येथे होणार असून, त्या दृष्टीने विधानभवन, परिसर, रविभवन, नागभवन, आमदार निवास आणि 160 गाळे आदींच्या पूर्वतयारीचा आढावा विधानसभेचे…

    महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2030 अंतर्गत 2 हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री

    मुंबई, दि. 22 : राज्य शासनाने 8 वर्षे मुदतीचे 2 हजार कोटी रुपयांचे रोखे अटी आणि शर्तींच्या अधीन राहून विक्रीस काढले आहेत. या मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासंबंधीच्या खर्चास…

    आयुष्मान भारत पंधरवड्यांतर्गत  विविध उपक्रमांचे आयोजन

    मुंबई, दि. २२ :- गरजूंना व दुर्लक्षित भागातील जनतेला दर्जेदार व मोफत उपचार देऊन त्यांचे आरोग्यमान उंचविण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली ‘आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ व…

    माळरानाचा राजा “माळढोक” – महासंवाद

    “महाराष्ट्र शासनाने सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, मोहोळ व उत्तर सोलापूर तसेच अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत व श्रीगोंदा या परिसरातील गवताळ परिसंस्था ही “माळरानाचा राजा माळढोक” या एका पक्षासाठी अभयारण्य म्हणून घोषित…

    माथाडी कामगारांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन प्रयत्नशील – कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे

    मुंबई, दि. २१ : माथाडी कामगारांना सहकार्य करण्याची शासनाची भूमिका असून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि त्यांच्या पाल्यांसाठी शासन योग्य ती पाऊले उचलत असल्याची ग्वाही कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी…

    संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ‘वनराणी‘ सुरू करण्यात येणार – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

    रवीना टंडन राज्याच्या वन्यजीव सदिच्छा दूत मुंबई, दि. 21 : काही वर्षांपूर्वी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सर्वानाच मोहित करणारी ‘वनराणी‘ ट्रेन कार्यान्वित होती. कालांतराने ही ट्रेन बंद पडली. भारतीय स्वातंत्र्याचा…

    शुद्ध कोळशामुळे प्रदूषण कमी होईल – खनिकर्म मंत्री दादाजी भुसे

    नागपूर,दि. 20: कोल वॉशरिजमुळे विद्युत प्रकल्पांना शुद्ध व स्वच्छ कोळसा मिळतो. त्यामुळे प्रदूषण कमी होईल. त्यासोबतच शुद्ध कोळसा मिळाल्यामुळे वीज निर्मितीमध्ये बचत होणार असल्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे…

    कोश्यारी यांनी राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून केलेल्या कामाचा सन्मान – माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद

    मुंबई, दि. 21 : साधेपणा, विनयशीलता आणि राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आजपर्यंत केलेल्या कामाचा सन्मान म्हणजे त्यांच्यावरील ‘भगत सिंह कोश्यारी : ए सोल डेडीकेटेड टू द नेशन’…

    दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून भावी पिढी सक्षम बनविणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

    मुंबई, दि. 21 : राज्यातील बारावीच्या 15 हजार विद्यार्थ्यांना रोजगार व शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस सोबत सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती…

    आशिष चांदोरकर यांना उपमुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

    मुंबई, दि. 21 : ज्येष्ठ पत्रकार आशिष चांदोरकर यांच्या अकस्मात निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. त्यांच्या निधनाने एक चांगला पत्रकार, संशोधक आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व आपल्यातून हिरावले आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री…

    You missed