• Sat. Mar 14th, 2026

    reservation

    • Home
    • ‘बाबासाहेबांचं स्वप्न या एका जीआरने संपलंय…’; लक्ष्मण हाकेंचा दावा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लिहिलेलं पत्र चर्चेत

    ‘बाबासाहेबांचं स्वप्न या एका जीआरने संपलंय…’; लक्ष्मण हाकेंचा दावा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लिहिलेलं पत्र चर्चेत

    Laxman hake letter to cm: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मराठा आरक्षणाच्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यांच्या पत्रात नेमकं काय आहे? (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) राज्यामध्ये ओबीसी…

    ’10 लाख घरं दिली, 60 वसतिगृह सुरु केली’; ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही; म्हणाले, ‘मराठा समाजाला…’

    Cm fadanvis on obc reservation: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात ओबीसी वसतिगृहांच्या केवळ घोषणा झाल्या होत्या, मात्र सत्तेत आल्यावर आम्ही 60 वसतिगृहे सुरू केली, असे स्पष्ट केले…

    खासदार ओमराजे, संजय जाधव आणि कैलास पाटील दीपक बोऱ्हाडेंच्या भेटीला, काय घडलं?

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•30 Sep 2025, 7:18 pm धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि खासदार संजय जाधव…यांनी दिपक बोऱ्हाडे यांच्या उपोषणस्थळी भेट दिली आहे.धनगर समाजाचा एसटी प्रवर्गासाठी राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठवावामी सभागृहात…

    Jalna News | दीपक बोराडेंच्या उपोषणस्थळी भेट, धनगर समाजाच्या आरक्षणासाठी उदय सामंत CM शी बोलणार!

    Maharashtra Times•26 Sep 2025, 4:16 pm #UdaySamant #DeepakBorade #Jalna #MaharashtraTimes #MarathiNewsराज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी….धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांच्या उपोषण स्थळी भेट दिली. या…

    धनगर समाजाला मंत्रिपद दिलंच नाही; धनगर बांधव आक्रमक

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Dec 2024, 6:16 pm महाराष्ट्र राज्यात मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतर,सोलापुरात नाराजी व्यक्त होत आहे.विशेषतः धनगर समाज बांधव फडणवीस सरकारवर नाराजी व्यक्त करत आहे.गोपीचंद पडळकर ,छगन भुजबळ यांना जाणूनबुजून…

    प्रभू श्री रामचंद्राने केंद्र व राज्य सरकारला आरक्षण देण्याची सद्बुद्धी द्यावी- जरांगे पाटील

    बीड: प्रभू श्रीरामाने अन्याया विरोधात लढा उभारला होता. आमच्यावर देखील गेल्या अनेक वर्षांपासून अन्याय झालाय. आता तो दूर करण्याची सद्बुद्धी प्रभू श्री रामचंद्राने केंद्र व राज्य सरकारला द्यावी व मराठा…

    राज्य सरकारचा मोठा निर्णय, अधिकाऱ्यांसह महत्त्वाची पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; खासगीकरणातून आरक्षणाला लावण्यात आली कात्री

    गुरुबाळ माळी, कोल्हापूरथेट सरकारी कर्मचारी भरतीला पर्याय म्हणून राज्य सरकारने कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरतीची कक्षा आणखी रूंदावली आहे. अधिकाऱ्यासह कार्यालयातील सर्वच महत्त्वाची पदे आता कंत्राटी असणार आहेत. त्यांच्या नियुक्तीसाठी सहा सप्टेंबर…

    You missed