• Mon. Mar 9th, 2026
    धनगर समाजाला मंत्रिपद दिलंच नाही; धनगर बांधव आक्रमक

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Dec 2024, 6:16 pm

    महाराष्ट्र राज्यात मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतर,सोलापुरात नाराजी व्यक्त होत आहे.विशेषतः धनगर समाज बांधव फडणवीस सरकारवर नाराजी व्यक्त करत आहे.गोपीचंद पडळकर ,छगन भुजबळ यांना जाणूनबुजून डावलण्यात आले आहे अशी प्रतिक्रिया धनगर बांधवानी दिली आहे.सोलापूर जिल्ह्याला मागील पाच वर्षांपासून स्थानिक पालकमंत्री दिला नाहीउपरा पालकमंत्री करू नका अशी सोलापूरकर म्हणून त्यांनी खंत व्यक्त केली आहे

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed