Devendra Fadnavis: १० महिन्यांत मोदी सरकार कोसळणार, राहुल गांधींचा दावा; मुख्यमंत्री फडणवीसांकडून शेलक्या शब्दांत प्रत्युत्तर
नागपूर : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार पुढील दहा महिन्यांत कोसळेल, असा दावा काँग्रेसच्या बैठकीत केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी त्यांच्यावर जोरदार…
Sanjay Raut: धर्मध्वजेवर श्री हनुमानाचं चित्र, त्यांचा आदर्श कधी घेणार? राऊतांचा भाजपवर घणाघात
Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 May 2026, 12:14 pm Follow शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान काळाराम मंदिरात झालेल्या धर्मध्वजा फडकवण्याचं…
RSS मानहानी प्रकरणी राहुल गांधींची भिवंडी न्यायालयात हजेरी, काय घडलं?
Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•21 Feb 2026, 3:28 pm Timelesss Relaxing Music Follow लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी भिवंडी जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात हजेरी लावली. या पार्श्वभूमीवर न्यायालय…
शरद पवारांना इतक्या दिवस आठवलं नाही आली, राहुल गांधींना भेटूनच कसं आठवलं? – देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Aug 2025, 3:21 pm कालपासून राहुल गांधी हे देशातील चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा मैदानात उतरले आहेत. त्यांनी थेट निवडणूक आयोगाला ललकारले आहेत.यावरुन…
महाराष्ट्रात 1 कोटी बनावट मतदार वाढल्याचा आरोप, राहुल गांधी यांना राज्य निवडणूक आयोगाचं पत्र
Rahul Gandhi News : राहुल गांधी यांनी केलेल्या गंभीर आरोपांना आता निवडणूक आयोगाने प्रत्युत्तर दिलं आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात राहुल गांधी…
जवळचा मित्र सोडून गेला, राहुल गांधींनी दोस्ती निभावली, कुटुंबाच्या सांत्वनाला महाबळेश्वरला
Rahul Gandhi At Mahabaleshwar: राहुल गांधी यांचे खास मित्र रायन बनाजी यांचं निधन झालं, आज त्यांच्यावर महाबळेश्वर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यासाठी राहुल गांधी हे महाबळेश्वरला आले होते. Lipi संतोष…
५६ इंचाची छाती नाही, तर मोदी केवळ पोकळ व्यक्ती, राहुल गांधी यांचा घणाघात
मुंबई: आज संपूर्ण देश लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी एकत्र आला आहे. आम्हाला भारत जोडो न्याय यात्रा काढावी लागली कारण आज माध्यमे देशाचे महत्त्वाचे प्रश्न मांडत नाहीत. बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचा प्रश्न…
आदिवासी देशाचे खरे मालक, जातनिहाय जनगणना करणार, शेतकऱ्यांसाठी राहुल गांधी यांची मोठी घोषणा, म्हणाले…
नंदुरबार : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रात दाखल झाली. नंदुरबारमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आदिवासी न्याय संमेलनाला संबोधित केलं. यावेळी नाना पटोले, रमेश चेन्निथला, जयराम…
भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात धडकणार, राहुल गांधी काळाराम मंदिराला देणार भेट
नाशिक: राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा काही दिवसातच महाराष्ट्रात धडकणार आहे. ही यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करताच नाशिकमधील टप्पा महत्वपूर्ण ठरणार आहे. यानिमित्ताने काँग्रेस पक्षाकडून तयारीला वेळ आलेला असताना…