• Tue. Sep 8th, 2026

शरद पवारांना इतक्या दिवस आठवलं नाही आली, राहुल गांधींना भेटूनच कसं आठवलं? – देवेंद्र फडणवीस

शरद पवारांना इतक्या दिवस आठवलं नाही आली, राहुल गांधींना भेटूनच कसं आठवलं? – देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

कालपासून राहुल गांधी हे देशातील चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा मैदानात उतरले आहेत. त्यांनी थेट निवडणूक आयोगाला ललकारले आहेत.यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, शरद पवारांना इतक्या दिवस आठवलं नाही आली. राहुल गांधींना भेटूनच कसं आठवलं? असा सवालही त्यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed