• Wed. Jul 22nd, 2026

    MSRDC

    • Home
    • २०३०पर्यंत पुणे-मुंबई महामार्ग दहापदरी! सुधारित आराखडा सरकारसमोर सादर; वाहतूककोंडीतून दिलासा मिळणार

    २०३०पर्यंत पुणे-मुंबई महामार्ग दहापदरी! सुधारित आराखडा सरकारसमोर सादर; वाहतूककोंडीतून दिलासा मिळणार

    Pune-Mumbai Expressway 10-laning: ‘मिसिंग लिंक’मुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील कोंडीवर नियंत्रण मिळवणं जरी शक्य झालं असलं तरी भविष्यातील वाढती वाहतूक हाताळण्यासाठी महामार्गाचा विस्तार करण्याचा प्रस्ताव सरकारसमोर मांडण्यात आला आहे. या वर्षी…

    Pune Ring Roadच्या नियोजनाचा खेळखंडोबा! रस्ते विकास महामंडळाकडून ११७ गावं पुन्हा ‘पीएमआरडीए’कडे; आराखडा रखडणार?

    Pune News: महामार्गावरील वाहतूक पुणे शहराबाहेर वळवण्यासाठी पुणे रिंग रोडचा प्रस्ताव सादर केला आहे. 117 गावांमधून जाणाऱ्या या मार्गाचा आराखडा अद्याप तयार नाही. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. प्रतिनिधी, पुणे: शहरालगतच्या…

    पुणे बाह्य रिंग रोडचं 32 टक्के काम पूर्ण, मंबई, नाशिक, अहिल्यानगरला जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार; डेडलाइन समोर?

    Pune Outer Ring Road: पुण्यात वाहतूककोंडी फोडण्यासाठी दोन रिंग रोडचं काम सुरू आहे. बाह्य रिंगरोडने माहमार्गावरील वाहतूक शहाराबाहेर वळवण्यात येणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे: पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील…

    सिंहगड किल्ल्याजवळ बोगदा, खडकवासलावर पूल, पुण्यात बाह्य रिंग रोडच्या कामांना वेग; पश्चिम बायपासमुळे फायदा होणार

    पुणे: पुण्यात बाह्य रिंग रोडचं बांधकाम वेगाने सुरू आहे. रिंग रोडच्या पश्चिमेकडील भागात अनेक भुयारी मार्ग आणि पूल आहेत. या भागावरील काम अधिक कठीण असलं तरी प्रगती दिसून येत आहे.…

    ‘सुपर हायवे’ पुन्हा लांबणीवर; निधीअभावी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचं दहापदरीकरण रखडणार, 16 हजार कोटींचा खर्च अपेक्षित

    Mumbai-Pune Expressway: 16,000 कोटींचा खर्च अपेक्षित असलेल्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचे दहा पदरीकरण रखडणार आहे. निधी आणि तांत्रिक अडचणींमुळे विलंब होण्याची शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मे…

    तिसऱ्या मुंबईचा कणा, 104 गावांमधून मार्ग, 6 महामार्गांना जोडणार; 14 पदरी ‘विरार-अलिबाग कॉरिडोर’ला मंजुरी

    Virar-Alibaug Corridor Phase 1: ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमधील 104 गावांमधून विरार-अलिबाग कॉरिडोर बांधला जाईल. यामुळे प्रवासाचा वेळ 90 मिनिटांनी कमी होणार आहे. राष्ट्रीय महामार्गांना जोडणाऱ्या या मार्गामुळे मोठा फायदा…

    You missed