• Sat. Sep 21st, 2024

Manipur Violence

  • Home
  • Mohan Bhagwat: मणिपूरमध्ये हिंसाचार झाला नाही, तो षडयंत्र रचून भडकवला गेला: मोहन भागवत

Mohan Bhagwat: मणिपूरमध्ये हिंसाचार झाला नाही, तो षडयंत्र रचून भडकवला गेला: मोहन भागवत

नागपूर : मणिपूरमध्ये यावर्षी उसळलेल्या हिंसाचारावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. विजयादशमीच्या मुहूर्तावर रेशीमबाग येथे आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापना दिवस उत्सवात बोलताना संघप्रमुख म्हणाले, “मणिपूरमध्ये जो…

बारा वर्षांपूर्वीच ‘मणिपूर’ने घातली होती साद, तेव्हा अण्णा हजारे म्हणाले होते…

अहमदनगर : मणिपूरमधील सध्याच्या घटनांवरून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. ‘मणिपूरमधील घटना निंदनीय आहेत, मात्र यावरील केंद्र सरकारचे मौन अधिक चिंतानक आहे,’ असे हजारे यांनी…

पेटलेलं मणिपूर तुम्हाला शांत करता येईना, तुम्ही कसले विश्वगुरू? राऊतांचा मोदींवर हल्लाबोल

मुंबई : गेल्या ७० दिवसांपासून धुमसलेलं मणिपूर तुम्हाला शांत करता येत नाही आणि इथे बसून तुम्ही जगाचे प्रश्न सोडवू इच्छिता, त्यांचे भक्त त्यांना विश्वगुरु म्हणवतात. त्यांना मला सांगायचंय आधी पेटलेलं…

मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परत आणणार, विशेष विमानाची व्यवस्था

मुंबई: मणिपूरमध्ये सुरु असलेल्या दंगलीमुळे तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दूरध्वनीवरुन संपर्क साधला आणि त्यांना दिलासा देऊन सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली. दरम्यान, या अडकलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात…

मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना देवेंद्र फडणवीसांचा फोन, म्हणाले…

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचारामुळे राज्यात तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या अनेक भागांमध्ये निर्बंध लादण्यात आले आहेत. सध्या हिंसक परिस्थिती निवळली असली तरी काही ठिकाणी लष्कर आणि…

कदाचित हा माझा शेवटचा फोन असेल, मुलाच्या फोनने वडील हादरले, पवारांनी सूत्रे हलवली आणि…

बारामती : ‘बाबा, हिंसाचार खूपच वाढलाय, सतत गोळीबार आणि बॉम्बस्फोट होत आहेत. कोणत्याही क्षणी माझ्या हॉस्टेलवरही हल्ला होऊ शकतो. कदाचित हे माझे शेवटचे बोलणे असेल, अशा भयंकर संवादाचा फोन मणिपूर…

You missed