• Fri. Mar 6th, 2026
    निलंगा तालुक्यात सर्वाधिक नुकसान, शेतकऱ्यांना मदतीची गरज, संभाजी पाटील निलंगेकरांकडून पाहणी

    Maharashtra Times

    अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यात खरीप पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.हाताला आलेले पीक पाण्यात गेल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडलेत.लातूर जिल्ह्यात सर्वाधिक पिकांचे नुकसान निलंगा तालुक्यात झाले आहे.संभाजी पाटील निलंगेकरांनी नुकसानग्रस्तांना मदतीचं आश्वासन दिलंय.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed