• Thu. Jul 23rd, 2026

    jalgaon rain

    • Home
    • जळगावात केळीच्या बागांचं नुकसान, आमदार चंद्रकांत पाटलांचा थेट Eknath Shinde यांना व्हिडीओ कॉल

    जळगावात केळीच्या बागांचं नुकसान, आमदार चंद्रकांत पाटलांचा थेट Eknath Shinde यांना व्हिडीओ कॉल

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Jun 2026, 6:33 pm #jalgaon #jalgaonrain #farmerloss #bananabagloss #dcmeknathshinde #shindeonfarmer #chandrakantpatilजळगावात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली.त्यामुळे शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. शेतकरी हवालदिल झालाय. शिवसेनेचे आमदार…

    Maharashtra Rain : महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ, बारामतीत महिलेचा बळी, तर जळगावात आंदोलकांवर कोसळला मंडप

    राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने धुमाकूळ घातल्याचं बघायला मिळत आहे. बारामतीत तर एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक शेळ्यादेखील दगावल्या आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बारामती : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये…

    शिंदे गटाचे आमदार गिरीश महाजनांसोबत भाजपात जाणार; संजय राऊतांचं भाकीत

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 Apr 2026, 12:42 pm उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे काही आमदार भाजपात जाणार असल्याचे विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले. जळगाव दौऱ्यावर आलेल्या संजय राऊत यांनी…

    Maharashtra Weather Update : महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट, पुणे, लातूरसह उत्तर महाराष्ट्रात जोर’धार’; पुण्यात एका महिलेचा मृत्यू

    Maharashtra Weather Update : पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं मोठं संकट निर्माण झालं आहे. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा…

    पावसाचं थैमान! हजारो डोळ्यांमध्ये पाणी, मराठवाड्यात हाहा:कार, गावांना पुराचा वेढा, हेलिकॉप्टरने बचावकार्य

    मराठवाड्यात अतिवृष्टीने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केलं आहे. मुसळधार पावसामुळे पिकांचं नुकसान तर झालंच आहे पण यामुळे अनेकांचे जीव धोक्यात आले. अनेक गावांना पुराने वेढा दिला. अखेर हेलिकॉप्टरच्या मदतीने नागरिकांचं बचावकार्य…

    Jalgaon Rain : महाराष्ट्रात अकाळीचं थैमान, जळगावात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान, बळीराजाचं अक्षरश: कंबरडं मोडलं

    जळगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने 60 टक्के शिवारांमध्ये मोठं नुकसान केलं. शेतकऱ्यांचे ज्वारी, बाजरी, कांदा आणि इतर पिके नष्ट झाली. अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत आणि शासनाने…

    Jalgaon Rain: घराचे पत्रे हवेत, शेतातील ठिबकच्या नळ्या गायब, वादळी वाऱ्याचा कहर; शेतकरी हवालदिल

    जळगाव: जळगाव जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांची दाणादाण उडाली. तसेच वादळी वाऱ्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले.अचानक दुपारी १२ वाजेच्या सुमारास…

    You missed