पावसाचं थैमान! हजारो डोळ्यांमध्ये पाणी, मराठवाड्यात हाहा:कार, गावांना पुराचा वेढा, हेलिकॉप्टरने बचावकार्य
मराठवाड्यात अतिवृष्टीने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केलं आहे. मुसळधार पावसामुळे पिकांचं नुकसान तर झालंच आहे पण यामुळे अनेकांचे जीव धोक्यात आले. अनेक गावांना पुराने वेढा दिला. अखेर हेलिकॉप्टरच्या मदतीने नागरिकांचं बचावकार्य…
Jalgaon Rain : महाराष्ट्रात अकाळीचं थैमान, जळगावात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान, बळीराजाचं अक्षरश: कंबरडं मोडलं
जळगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने 60 टक्के शिवारांमध्ये मोठं नुकसान केलं. शेतकऱ्यांचे ज्वारी, बाजरी, कांदा आणि इतर पिके नष्ट झाली. अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत आणि शासनाने…
Jalgaon Rain: घराचे पत्रे हवेत, शेतातील ठिबकच्या नळ्या गायब, वादळी वाऱ्याचा कहर; शेतकरी हवालदिल
जळगाव: जळगाव जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांची दाणादाण उडाली. तसेच वादळी वाऱ्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले.अचानक दुपारी १२ वाजेच्या सुमारास…