‘लोकांच्या शिव्या ऐकणं हाच आम्हा पुढाऱ्यांचा धंदा!’; शिंदेंच्या मंत्र्याचं दुष्काळावरचं विधान चर्चेत
Gulabrao Patil: राज्यात मंत्र्यांची वादग्रस्त वक्तव्ये थांबताना दिसत नाहीत. आता पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दुष्काळावरून केलेल्या वक्तव्याने पुन्हा वाद निर्माण केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) राज्यात सत्तेत असणाऱ्या मंत्र्यांची…
तीन दिवसातून एकदा पाणीपुरवठा, दुष्काळाच्या झळा वाढल्या, खातगुण ग्रामपंचायतीचा मोठा निर्णय
सातारा : सातारा जिल्ह्यातील खातगुण गावात जानेवारीपासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. गावासमोर पाण्याचे भीषण संकट उभे आहे. गावात काही ठिकाणी नवीन बोअरवेल घेण्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ग्रामपंचायतीने प्रथमच महाराष्ट्र भूजल…
नाशकात ३० टक्के पिकांचा पाचोळा; ‘या’ तालुक्यातील खरीप हंगाम पूर्णपणे वाया, शेतकरी हतबल
म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड: पावसाच्या महिनाभराच्या उघडिपीमुळे जिल्ह्यातील प्रमुख पिकांच्या ६,२५,७३०.७९ हेक्टर पेरणीपैकी नांदगाव, नाशिक, इगतपुरी, सिन्नर आणि चांदवड या पाच तालुक्यांतील तब्बल २९.७९ टक्के म्हणजेच १,८६,४०८.३५ हेक्टर क्षेत्रावरील पेरणी…