राज्याच्या सत्तेबरोबर निवडणूक आयोग चालतंय; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर थोरातांचं भाष्य
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•30 Nov 2025, 7:51 pm Follow निवडणूक आयोगानं निवडणुकीचा दिलेला कार्यक्रमच शंकास्पद सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरही निवडणूक आयोग कसा वागतोय तुम्ही अचानक निवडणुका पुढे ढकलणार याचा परिणाम जनतेवर काय…
Latur | सरकार आर्थिक अडचणीत असल्याचा हवाला देत मदतीला टाळाटाळ करतंय; अमित देशमुखांचा दावा!
Maharashtra Times•29 Sep 2025, 7:05 pm #AmitDeshmukh #Congress #Latur #FarmerAid #Flood #MaharashtraTimesकाँग्रेस नेते आणि आमदार अमित देशमुख यांनी लातूरमध्ये पत्रकार परिषदेत…सरकारने शेतकऱ्यांना मदत न केल्याबद्दल टीका केली. त्यांनी म्हणाले… महाराष्ट्रातील…
पुण्यात काँग्रेसला खिंडार पडणार? आक्रमक नेता रामराम करणार? पोस्टद्वारे सूचक इशारा
Pune Congress News- पुण्यात काँग्रेसमधून दोन माजी आमदारांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्यानंतर आता आक्रमक नेताही पक्ष सोडू शकतो. सोशल मीडिया पोस्टद्वारे नेत्याने सूचक इशारा दिला आहे. (फोटो– Lipi) आदित्य भवार,…
सोलापूर बाजार समितीच्या सभापतिपदी काँग्रेसचे नेते दिलीप माने; मानले CM फडणवीसांचे आभार!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 May 2025, 7:45 pm सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी काँग्रेस नेते…आणि माजी आमदार दिलीप माने यांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे भाजपच्या पाठिंब्यावर काँग्रेस नेत्याची निवड…
४१ वर्ष काँग्रेससाठी इमाने काम, पण आजपासून संबंध तुटला, प्रदेशाध्यक्षांना जिल्ह्यातच धक्का
Congress leader resignation- प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्याच जिल्ह्यातील ४१ वर्ष कार्यरत असलेल्या ज्येष्ठ नेत्याने काँग्रेस प्रदेश उपाध्यक्षाने राजीनामा देत पक्षाला रामराम ठोकला आहे. महाराष्ट्र…
अशोक चव्हाणांनी भाजपात जाऊन स्वतःचं राजकारण संपवलं, बाळासाहेब थोरातांची घणाघाती टीका
Balasaheb Thorat Criticize Ashok Chavan: अशोक चव्हाणांना संपवण्याची गरज नाही, त्यांनी जेव्हा भाजप पक्षात प्रवेश केला, त्यांनी स्वतःच राजकारण स्वतःच संपवलं शिवाय भाजपात जाऊन ते ही संपले, अशी घणाघाती टीका…
‘इंडिया’च्या सभेसाठी कॉंग्रेस नेते सरसावले; भोपाळबाबतच्या अनिश्चिततेमुळे ‘दीक्षाभूमी’तून पुढाकार
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : इंडिया आघाडीच्या भोपाळ येथील सभेबाबत अनिश्चितता आल्याने ही सभा देशाच्या हृदयस्थानी असलेल्या नागपुरात व्हावी, यासाठी काँग्रेस नेते सरसावले आहेत.इंडिया आघाडीचे बळ सातत्याने वाढत आहे. आघाडीची…