• Thu. Mar 12th, 2026
    Latur | सरकार आर्थिक अडचणीत असल्याचा हवाला देत मदतीला टाळाटाळ करतंय; अमित देशमुखांचा दावा!

    Maharashtra Times

    #AmitDeshmukh #Congress #Latur #FarmerAid #Flood #MaharashtraTimesकाँग्रेस नेते आणि आमदार अमित देशमुख यांनी लातूरमध्ये पत्रकार परिषदेत…सरकारने शेतकऱ्यांना मदत न केल्याबद्दल टीका केली. त्यांनी म्हणाले… महाराष्ट्रातील एका जिल्ह्यातील नुकसान जवळपास तीन ते चार हजार कोटी आहे.मात्र सरकार आर्थिक अडचणीत असल्याचा हवाला देत मदतीला टाळाटाळ करतंय. जर मदत करायची असती तर आत्तापर्यंत ती जाहीर केली असती. सरकार शेतकऱ्यांना गंभीरपणे मदत करणार असल्याचे दिसत नाही.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *