• Sat. Mar 14th, 2026

    Agriculture Department

    • Home
    • कृषी अधिकारी व शेतकऱ्यांतील समन्वयासाठी कृषी खात्याचा महत्वपूर्ण निर्णय, काय आहे हा निर्णय, कसा होणार फायदा?

    कृषी अधिकारी व शेतकऱ्यांतील समन्वयासाठी कृषी खात्याचा महत्वपूर्ण निर्णय, काय आहे हा निर्णय, कसा होणार फायदा?

    Ahilyanagar News: राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कृषी विभागाने आता सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी एकच मोबाईल नंबर देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने शेतकऱ्यांना आता अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या…

    साडे चार हजार पानी पुरावे, धनंजय मुंडे कृषीमंत्री असतानाच्या काळातील गैरप्रकार सुरेश धसांकडून समोर

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Feb 2025, 6:48 pm सुरेश धस यांनी पीक विमा घोटाळ्यासंदर्भात पत्रकार परिषद घेतली.धनंजय मुंडे कृषीमंत्री असतानाचे भ्रष्टाचाराविरोधात धसांनी पुरावे सादर केले.सुमारे साडेचार हजार पानांचे पुरावे सादर करत…

    ‘भिवापुरी’ ठसका राहणार कायम; मिरचीचे उत्पादन वाढविण्यासाठी कृषी विभागाचा मोठा निर्णय

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : गेल्या अनेक वर्षांपासून आपली वेगळी ओळख टिकवून असलेली, चव आणि आकाराच्या बाबतीत वेगळेपण जपणारी भिवापुरी मिरची नामशेष होत आहे. संकरित अर्थात हायब्रीड वाणाच्या उत्पादनाच्या तुलनेत या…

    ताटातील भाकरी महागणार! डाळींसह तृणधान्याचेही भाव गगनाला भिडणार, कृषी विभागाचा अंदाज

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : राज्यात मान्सून उशिरा दाखल झाल्याने आणि अनेक तालुक्यांमध्ये पावसाने एकवीसहून अधिक दिवस ओढ दिल्याने डाळींचे उत्पादन ३५ टक्क्यांनी घटणार आहे; तसेच तृणधान्यांच्या उत्पादनात १८ टक्क्यांची…

    You missed