• Sat. Sep 21st, 2024

जालना लाठीहल्ला प्रकरण

  • Home
  • लाठीमार करणाऱ्या तीन अधिकाऱ्यांचं निलंबन करणार, मनोज जरांगेंनी उपोषण मागं घ्यावं: एकनाथ शिंदे

लाठीमार करणाऱ्या तीन अधिकाऱ्यांचं निलंबन करणार, मनोज जरांगेंनी उपोषण मागं घ्यावं: एकनाथ शिंदे

मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात राज्यातील सर्व पक्ष एक आहेत, आणि त्यादृष्टीने ठोस पाउले टाकण्यात येत आहेत. त्यामुळे आपले उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती आज सर्व पक्षांच्या प्रतिनिधींनी मनोज…

पोलिसांना चहापाणी दिलं अन् अंगलट आलं, त्यांनीच काही वेळाने हल्ला केला, जखमींनी काय सांगितलं?

छत्रपती संभाजीनगर: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावांमध्ये मनोज जरांगे या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्याच्या नेतृत्वामध्ये उपोषण सुरू होतं. शांततेत सुरू असलेल्या उपोषण स्थळी अचानक लाठीचार्ज झाला. यामध्ये लहान मुलं…

आरक्षणासाठी मराठा समाज एकवटला; बारामतीत धडकी भरवणारा मोर्चा, टार्गेटवर काका-पुतण्या

बारामती: जालन्यात झालेल्या घटनेचे पडसाद संपुर्ण राज्यात उमटत आहेत. दरम्यान बारामतीमध्येही याचे पडसाद पहायला मिळाले. या घटनेनंतर बारामतीत बंद पाळण्यात आला होता. आंदोलन करण्यात आले. मात्र या आंदोलनात आंदोलनाच्या निशाण्यावर…

दोषी पोलिसांवर कठोर कारवाईचे निर्देश दिलेत; तुम्ही शांतता राखा, अजित पवारांचे आवाहन

मुंबई: “मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवली येथे आंदोलन करणाऱ्या समाजबांधवांवर पोलिसांकडून झालेला लाठीमार, हवेतील गोळीबार, बळाच्या गैरवापरासंबंधी उच्चस्तरीय चौकशीचे आणि दोषी पोलिसांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले…

जालना लाठीहल्ला प्रकरण; चंद्रकांत पाटील भूमिका घेणार आहेत की नाही? संभाजी ब्रिगेडचा सवाल

पुणे: मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने “मराठा समन्वय समितीची” स्थापना केली होती. मराठा समाजाचे प्रश्न लोकांकडून समजून घेत, त्याची मांडणी सरकार पुढे करण्यासाठी आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी या समितीची…

You missed