Anna Hazare: जग युद्धाच्या उंबरठ्यावर, भारताने शांततेसाठी पुढाकार घ्यावा; अण्णा हजारे यांचे पीएम मोदींना पत्र
जागतिक स्तरावर वाढत चाललेल्या युद्धांच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. भारताने जागतिक शांततेसाठी पुढाकार घेऊन ‘शांततेचे नेतृत्व’ करावे, अशी मागणी अण्णा हजारेंनी…
महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचे इतके स्फोट झाले, अण्णांनी राळेगणमध्ये कूसही बदलली नाही- संजय राऊत
Sanjay Raut Marathi News : संजय राऊत यांनी अण्णा हजारेंना निशाणा साधला आहे तसेच उद्धव ठाकरे यांच्या योजनांची बंदीवर शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. तसेच तानाजी सावंत यांच्या मुलाच्या प्रकरणाबद्दल…
‘आप’ची हॅट्ट्रिक हुकली, अण्णांनी सांगितलं नेमका गेम कुठे फिरला; केजरीवालांची नियत साफ होती, पण..
Anna Hazare talk on Arvind Kejriwal : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी पराभूत झाली आहे. अरविंद केजरीवाल यांचा पक्षाच्या धोरणांमुळे पराभव झाला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपली…
मनमोहन सिंग यांच्या निधनाने देश शोकाकुल, अण्णा हजारेंकडून जुन्या आठवणींना उजाळा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Dec 2024, 1:56 pm देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी दिल्ली येथे निधन झाले. मनमोहन सिंग यांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.…
रोहित पवारांची अण्णा हजारेंवर टीका, बाबा आढावांचं केलं कौतुक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Nov 2024, 10:01 pm राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी अण्णा हजारे यांच्यावर निशाणा साधला. भाजप सत्तेमध्ये असल्यावर अण्णा हजारे आंदोलन करत…
राम शिंदेंची फेरमतमोजणीची मागणी, रोहित पवार काय म्हणाले?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Nov 2024, 7:16 pm कर्जत जामखेडमध्ये पराभूत उमेदवार राम शिंदे यांनी फेरमतमोजणीची मागणी केली.राम शिंदे यांनी मोदी, शहा आणि फडणवीसांनाच अप्रत्यक्षपणे आव्हान दिलंय असं रोहित पवार म्हणाले.महायुतीच्या…
अण्णा हजारे यांना उत्तराधिकारी नेमण्याची गळ; हजारे म्हणाले…
अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पूर्वी विविध मागण्यांसाठी अनेक आंदोलने केली. कित्येक प्रश्न मार्गी लागले. मात्र गेल्या काही काळापासून अण्णांची आंदोलने काही कारणामुळे थांबली आहेत. अशातच एका संघटनेने…
बारा वर्षांपूर्वीच ‘मणिपूर’ने घातली होती साद, तेव्हा अण्णा हजारे म्हणाले होते…
अहमदनगर : मणिपूरमधील सध्याच्या घटनांवरून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. ‘मणिपूरमधील घटना निंदनीय आहेत, मात्र यावरील केंद्र सरकारचे मौन अधिक चिंतानक आहे,’ असे हजारे यांनी…
मणिपूरच्या ‘त्या’ घटनेमुळे अण्णा हजारे संतापले, मोदी सरकारला फटकारत म्हणाले…
Manipur Incident Women Naked Parade: मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर देशभरातून संताप व्यक्त होत आहे.
देवेंद्र फडणवीसांचं अण्णा हजारेंना खास गिफ्ट; अण्णांचा ड्रीम प्रोजेक्ट आता सत्यात उतरणार
अहमदनगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना अनेक दिवसांनंतर प्रत्यक्ष भेटून आनंद झाला, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावे जलस्वयंपूर्ण करण्याची योजना जाहीर केली. ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ ही…