• Wed. Jun 24th, 2026

    Nana Patole

    • Home
    • महागाईने जगणं मुश्कील झालंय, भाजपमुळे देश धोक्यात, घटना पायदळी, यांना आता जागा दाखविण्याची वेळ – नाना पटोले

    महागाईने जगणं मुश्कील झालंय, भाजपमुळे देश धोक्यात, घटना पायदळी, यांना आता जागा दाखविण्याची वेळ – नाना पटोले

    चंद्रपूर –फारूक चव्हाण नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा खोटे बोलून सत्तेत आले आहे. सत्तेत येताच मोदी सरकारने घटनामत्क व्यवस्थेची मोडतोड केली. लोकशाही व संविधान धाब्यावर बसवूर मनमानी कारभार सुरु आहे.…

    इंडियाच्या बैठकीपूर्वी महायुतीचं टेन्शन वाढवणारी गोष्ट सांगत अशोक चव्हाण काय म्हणाले?

    मुंबई : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेचं प्रास्ताविक खासदार संजय राऊत यांनी केलं. या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते नाना पटोले, अशोक चव्हाण,…

    पवारांशिवाय निवडणूक लढण्याच्या प्लॅन बीच्या चर्चा,ठाकरेंच्या खासदारानं फेटाळल्या, म्हणाले..

    MVA News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसचा राष्ट्रवादीशिवाय निवडणूक लढण्यासाठी प्लॅन बी सुरु असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. मात्र, विनायक राऊत यांनी त्या फेटाळल्या आहेत.

    मुंबईत इंडिया आघाडीची बैठक कधी होणार? शरद पवारांच्या भेटीनंतर नाना पटोलेंकडून मोठी अपडेट

    Nana Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राज्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

    काँग्रेस प्रदेश सचिवांनी भर सभेत केली मोठी चूक, राजीव गांधींच्या स्मृती दिनबाबत बोलले…

    Congress Secretary Rajan Bhosale Statement On Rajiv Gandhi Death Anniversary : कल्याणमध्ये काँग्रेस कार्यक्रमात प्रदेश सचिवांनी भाषणात एक चूक केली. नंतर त्यांनी चूक सुधारली. पण ही चूक संपूर्ण कार्यक्रमात चर्चेचा…

    देवेंद्र फडणवीसांमुळे धर्मांध शक्तींना प्रोत्साहन, गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा: नाना पटोले

    मुंबई: महाराष्ट्रात कटकारस्थान करुन सत्तेत आलेले शिंदे फडणवीस सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. गुन्हेगारांचे मनोबल वाढले असून पोलीस कारवाई करण्यात अपयशी ठरत आहेत. फडणवीस गृहमंत्री असतानाच धर्मांध…

    नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्षपदावरुन हटवण्यासाठी काँग्रेसच्या या तीन नेत्यांची दिल्लीत फिल्डिंग

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर:काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवरून नाराज नेत्यांनी थेट दिल्लीत मोर्चेबांधणी केली. कर्नाटकमधील पक्षाच्या विजयानंतर विश्वास उंचावलेल्या श्रेष्ठींनी आता महाराष्ट्रात लक्ष केंद्रित करण्याचे संकेत दिले.काँग्रेसच्या आदिवासी…

    नागपुरातील ती भेट अन् समीर वानखेडेंची चौकशी सुरु झाली, नाना पटोलेंना वेगळाच संशय!

    सोलापूर: सीबीआयकडून रोज पाच ते सहा तास समीर वानखेडे यांची चौकशी सुरू आहे. त्यानंतर त्यांना असे वाटते आहे, की अतिक अहमदवर हल्ला झाला होता, तसाच समीर वानखेडे यांच्यावर देखील होऊ…

    बजरंगबलीनेच भाजपला केलं चारी मुंड्या चीत; कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा टोला

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : ‘कर्नाटकात भाजपची सत्ता होती. तेव्हा ४० टक्के कमिशनचा मुद्दा गाजला. निवडणुकीत देवाचे नाव वापरु नये, असा नियम आहे. मात्र, भाजपने कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बजरंग…

    काँग्रेसला धक्का देऊन राष्ट्रवादीत जाणार? आशिष देशमुखांनी अखेर उत्तर दिलं…

    नागपूर : काँग्रेस नेते आशिष देशमुख मागील काही दिवसांपासून पक्षात नाराज दिसून येत आहेत. देशमुख आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातला संघर्ष काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. अशा स्थितीत देशमुख…

    You missed