Adhik Maas 2026 : जावयाची हौस सासऱ्याने पुरवली! धोंडे जेवणाला दिली चक्क घोडी
हौसेला मोल नसते. तसेच हौस कोण कधी कशी पूर्ण करेल याचाही नेम नसतो. असाच एक प्रकार धाराशिव जिल्ह्यात घडलाय. जावयाला घोडे आवडतात आणि हे सासऱ्यांना माहिती होतं. पण देण्यासाठी निमित्त…
Weather Update : उष्णतेच्या झळा आता कमी होणार, विदर्भासाठी दिलासादायक बातमी
गेल्या काही दिवसांपासून विदर्भात उष्णतेच्या लाटेमुळे तापमानात मोठी वाढ झालेली बघायला मिळाली. यानंतर आता हवामान विभागाकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. विदर्भाच्या नागरिकांना आता उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. (फोटो– महाराष्ट्र…
Sunetra Pawar : कांदा प्रश्नावर दिल्लीत मोठा तोडगा निघाला? हाय व्होल्टेज बैठकीनंतर सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया
कांदा प्रश्नावर आज दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळ दिल्लीत बैठकीसाठी गेलं होतं. केंद्र सरकारसोबत पार पडलेल्या या बैठकीत काही सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याची माहिती…
Maharshtra Farmers : महाराष्ट्र सरकारकडून दिल्लीतून शेतकऱ्यांसाठी गोड बातमी, 10 दिवसांत मोठा निर्णय होणार असल्याचे फडणवीसांचे संकेत
महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ दिल्लीत केंद्र सरकारसोबत चर्चा करण्यासाठी गेलं आहे. दिल्लीत केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अत्यंत महत्त्वाची आणि हाय व्होल्टेज बैठक पार पडली आहे. या बैठकीत महाराष्ट्र सरकारने काय साध्य केलं…
Maharashtra Politics : फडणवीस-शाह यांच्यात बंद दाराआड चर्चा, जागावाटपात महायुतीत 3 जागांवर तिढा, खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीत तीन जागांवर तिढा असल्याची माहिती स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच दिल्लीत आज देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात बंद दाराआड चर्चा…
Ambenali Ghat आजही धोक्याच्या सावटाखाली; रखडलेल्या कामांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
आंबेनळी घाटात घडलेल्या अपघाताच्या घटनेमुळे संपूर्ण राज्य हळहळलं आहे. या अपघातात आठ तरुणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर पुन्हा एकदा आंबेनळी घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवशांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर चर्चा होत आहे. (फोटो–…
Mumbai AC Local : मुंबईत AC लोकलचा नवा रेकॉर्ड, पाच महिन्यात तब्बल दीड कोटी प्रवाशांचा प्रवास
मुंबई : मध्य रेल्वेच्या वातानुकूलित उपनगरी सेवांमध्ये २६ जानेवारी ते २० मे २०२६ या कालावधीत, २०२५ च्या याच कालावधीच्या तुलनेत प्रवासी संख्येत मोठी वाढ दिसून आली आहे, जी मुंबईतील वातानुकूलित…
Eknath Shinde : ‘मी दिल्लीत आलो की चर्चा होते एकनाथ शिंदे नाराज झाले’, उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
विधान परिषद निवडणुकीसाठीच्या जागावाटपावरुन एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांवर आज स्वत: शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. पत्रकारांनी याबाबत त्यांना प्रश्न विचारला. यावेळी त्यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नवी…
‘चंद्रपूर-गडचिरोलीतील 23 नगरसेवक नॉट रीचेबल, प्रत्येकाला 5 लाख देऊन फोडले’, Vijay Wadettiwar यांचा गंभीर आरोप
चंद्रपूर आणि गडचिरोलीतील 23 नगरसेवक नॉट रीचेबल असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. या सर्व नगरसेवकांना पाच-पाच लाख रुपये देण्यात आल्याचा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या…
Amravati News : अमरावतीत भर वस्तीमधील दुकानात बिबट्या शिरला, वन विभागाकडून थरारक रेस्क्यू ऑपरेशन, बघ्यांची मोठी गर्दी
अमरावतीत दाटीवाटीच्या वस्तीत बिबट्या शिरला आहे. हा बिबट्या एका दुकानात शिरला आहे. बिबट्या दुकानात शिरताच प्रसंगावधान साधत संबंधित दुकान बंद करण्यात आलं आहे. आता या बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन वन विभागाकडून…