• Sun. Jun 21st, 2026

    maharashtra rain

    • Home
    • राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार, विदर्भातील स्थिती कशी असणार, हवामान खात्याचा अंदाज समोर

    राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार, विदर्भातील स्थिती कशी असणार, हवामान खात्याचा अंदाज समोर

    नागपूर : जुलै महिन्यात पावसाच्या धुवाँधार बॅटिंगनंतर आता ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमीच पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने आधीच वर्तविलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली. परंतु, स्वातंत्र्यदिनापासून वातावरणात बदल होईल.…

    मान्सूनचा ब्रेक कधी संपणार? पावसाचं कमबॅक केव्हा? हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस लवकरच..

    युवराज जाधव यांच्याविषयी युवराज जाधव Digital Content Producer महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | राजकारण, राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी टीव्ही…

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे अपडेटस्

    डोंबिवलीतील प्रसिद्ध आणि जुने माॅडर्न कॅफे हॉटेलचे संस्थापक किट्टा शेट्टी यांचे निधन डोंबिवली : येथील फडके रस्त्यावरील प्रसिद्ध आणि जुने असलेले माॅडर्न कॅफे हॉटेलचे संस्थापक किट्टा उर्फ अण्णा रामा शेट्टी…

    Monsoon 2023 : मान्सूनचा जोर पुढचे चार दिवस कसा राहणार? IMD कडून महत्त्वाची अपडेट

    पुणे : दक्षिण ओडिशा आणि जवळपासच्या किनारपट्टीवर असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता कमी झाली आहे. राज्यावरील मान्सून ट्रर्प आणि कमी दाबाचा पट्टा आता उत्तरेकडे स्थिर आहे. त्यामुळं उद्यापासून महाराष्ट्रात मान्सूनची…

    ऑगस्टमध्ये पावसाची स्थिती कशी राहणार, जोर वाढणार की कमी होणार, तज्ज्ञांचा अंदाज समोर

    मुंबई : महाराष्ट्रासह देशभर सध्या पावसानं जोर पकडला आहे. महाराष्ट्रात कोकण, विदर्भासह आणि मराठवाड्यात नांदेड, लातूरमध्ये जोरदार पाऊस पडतोय. यंदा मान्सूनचं आगमन उशिरानं झालं होतं. दरवर्षी मान्सूनचं आगमन १ जूनला…

    विदर्भात पावसाचा कहर, पिकं पाण्याखाली, हजारो घरांचं नुकसान, मुख्यमंत्र्यांचे यंत्रणांना आदेश

    मुंबई : बुलढाणा, यवतमाळ आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यांमधील पिकांचे तातडीने पंचनामे करुन शासनाकडे लवकर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांना आवश्यक त्या…

    पावसाची बॅटिंग झाली, दहावी बारावीसह मुंबई विद्यापीठाची परीक्षा लांबणीवर पडली, कारण

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सुरू असलेल्या दहावी, बारावीची पुरवणी परीक्षेत गुरुवार २० जुलै रोजीचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. राज्यातील काही ठिकाणी…

    सांगलीत पावसाचं कमबॅक, चांदोली, कोयना धरण क्षेत्रात बॅटिंग, शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज

    सांगली : मागील पंधरा दिवस दडी मारल्यानंतर जिल्ह्यात पाऊस परतला. पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत, परंतु संततधार पावसामुळे पेरण्यांना वेग येण्याच्या आशा निर्माण झाल्या. उशिराने सुरु झालेल्या पावसामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला.…

    Mumbai Rain Alert: मुंबईकरांसाठी २४ तास महत्त्वाचे, हवामान खात्याकडून या भागांना अतिवृष्टीचा इशारा

    मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. मुंबईसह राज्यातील काही शहरांमध्ये कालपासून पावसाचा जोर वाढला आहे. अशात मुंबई विभागीय हवामान केंद्रानं पुढील चार दिवसांसाठी हवामानाचा…

    राज्यात पुढचे ५ दिवस तुफान पाऊस, कोकणासह या भागांना ऑरेंज-येलो अलर्ट

    मुंबई : राज्यात जुलै महिन्याचा पंधरवडा आला तरी हवा तसा पाऊस झाला नाही. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. काही जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस झाला असला तरी महत्त्वाच्या शहरांमध्ये पावसाने दडी मारल्याचं चित्र…

    You missed