• Tue. Sep 8th, 2026

कोल्हापूर

  • Home
  • कोट्यवधींच्या फसवणुकीचा सूत्रधार राजू नेर्लेकर सापडला, कोल्हापूर पोलिसांची सर्वात मोठी कारवाई

कोट्यवधींच्या फसवणुकीचा सूत्रधार राजू नेर्लेकर सापडला, कोल्हापूर पोलिसांची सर्वात मोठी कारवाई

कोल्हापुरातून मोठी बातमी समोर येत आहे. कोट्यवधींच्या फसवणुकीचा सूत्रधार राजू नेर्लेकर याला अखेर अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 19 कोटींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) साईप्रसाद…

भारतीय सैन्याचं शौर्य जगभरात पसरेल, राजकारणात गोंधळ-उलथापालथ अन् भगव्याचं राज्य येणार, फरांडे बाबा यांची भाकणूक

Farande Baba Prophecy : महाराष्ट्रात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांसाठी राजकारणात पडद्यामागे मोठ्या घाडमोडी घडत आहेत. या दरम्यान राजकारण आगामी काळात कसं असेल याबाबत…

माझ्यावर अत्याचार, 5 लाख दे, केस मागे घेते, महिलेने खंडणी मागितली, कोल्हापूर पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई

कोल्हापुरात खंडणी प्रकरणाचा मोठा पर्दाफाश झाला आहे. अत्याचाराच्या गुन्ह्यात खंडणी वसुलणाऱ्या तीन महिलांसह अल्पवयीन व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी सिनेस्टाईल या प्रकरणी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

हनीट्रॅपच्या चर्चांवर आमदार शिवाजी पाटील यांचा मोठा खुलासा, महिलेने अश्लील मेसेज, व्हिडीओ पाठवले अन्…

गेल्या काही दिवसांपासून आमदार शिवाजी पाटील यांच्याबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे. शिवाजी पाटील यांनी आज या प्रकरणावर उलगडा केला आहे. संबंधित प्रकरण हनीट्रॅपचं नसून आपण या प्रकरणात तक्रार केली…

नेतेच बनले कॉमेडियन… अशोक सराफ सन्मान सोहळ्यावेळी राजकीय विनोदांनी भरली रंगत

कोल्हापुरात आज रंगतदार असा कार्यक्रम बघायला मिळाला. या कार्यक्रमात सर्वपक्षीय नेते हजर होते. पण या नेत्यांनी विनोदी शैलीत भाषण करत कार्यक्रमाला रंगत आणली. नेत्यांच्या राजकीय फटकारांमुळे श्रोते देखील खळखळून हसले.…

Kolhapur News : विधिवत पूजा, घटस्थापना आणि तोफेची सलामी… करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाचा थाट

Kolhapur Mahalaxmi Ambabai Mandir : कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात तोफेची सलामी देत शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. सकाळपासूनच देशभरातील लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली असून मोठा बंदोबस्त ठेवण्यात…

शक्तिपीठबाबत नवीन जीआर, महामार्ग होऊच न देण्यावर शेतकरी ठाम; राजू शेट्टी काय म्हणाले?

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी इथून मुंबईकडे निघालेले….मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज रात्री उशिरा मुंबईत…पोहोचणार असून उद्या सकाळी ते आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण…उपोषणास सुरुवात करणार आहेत. जरांगे सरकारची…

१०८ वर्षांनंतरही लोकमान्य टिळकांनी पूजन केलेल्या गणरायांच्या मखराचं केलं जातंय जतन

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•27 Aug 2025, 8:52 pm कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील गणेशवाडी गाव आहे. या गावात आजही एका ऐतिहासिक आठवण जपण्यात आली आहे. इथे स्थापन झालेला लोकसेवा संघ गणेशोत्सव…

कोल्हापूरच्या पंचगंगेने गाठली धोका पातळी, अनेक भागात पूरस्थिती निर्माण!

राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यात गेले चार दिवस पावसाचं थैमान सुरू आहे. कोल्हापुरातील पंचगंगा नदीने आज दुपारी धोका पातळी गाठली असून…प्रशासकीय यंत्रणा पूर परिस्थिती निर्माण झाल्यास कोणत्याही आपत्तीचा…सामना करण्यासाठी सज्ज आहे. गुरुवारी…

आगामी निवडणुकीच्या तोंडावर असीम सरोदेंचा सरकावर मोठा आरोप, कोल्हापुरात काय म्हणाले?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•18 Aug 2025, 9:48 pm स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी शासनानं अवलंबलेली बहुसदस्यीय…प्रभाग रचना केवळ स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी आहे असा वकील असीम सरोदे यांचा आरोप.स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी प्रभाग रचना…

You missed