• Fri. Mar 6th, 2026
    आगामी निवडणुकीच्या तोंडावर असीम सरोदेंचा सरकावर मोठा आरोप, कोल्हापुरात काय म्हणाले?

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी शासनानं अवलंबलेली बहुसदस्यीय…प्रभाग रचना केवळ स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी आहे असा वकील असीम सरोदे यांचा आरोप.स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी प्रभाग रचना करणं हा शासनाचा कायदेशीर अधिकार आहे. मात्र या अधिकाराचा वापर स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी सर्वच पक्षांकडून केला जात आहे. त्यातून सध्या होत असलेली बहुसदस्यीय प्रभाग रचना अव्यवहार्य आहे…असा आरोप ऍड. असीम सरोदे यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केला. बहुसदस्यीय प्रभाग रचना करण्याऐवजी प्रभागांची संख्या वाढवणं योग्य ठरेल.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed