राक्षसांनी बांधलेलं मंदिर अन् भुतांची जत्रा; नगरच्या गावातील अनोखी प्रथा माहितेय का?
अहमदनगर: अहमदनगर शहरापासून २० किलोमीटरवर असलेले आगडगाव आमटी भाकरीच्या महाप्रसादसाठी प्रसिद्ध आहे. ज्या काळ भैरवनाथ देवस्थानतर्फे हा उपक्रम चालतो, त्याबद्दल अनेक आख्यायिकाही सांगितल्या जातात. येथील मंदिर पूर्वीच्या काळी राक्षसांनी बांधले…
राम शिंदेंना घरात घुसून मारण्याची धमकी, पुण्यात राहणारा सराईत गुन्हेगार अखेर सापडला
अहमदनगर : फेसबुक लाइव्हद्वारे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपी सागर सुभाष गवासणे (वय ३४) हा मूळचा…
नगरमधील मिरवणुकीत औरंगजेबाचा फोटो; फडणवीस संतापले, औरंग्याचं नाव घेणाऱ्यांना…
अहमदनगर: अहमदनगरच्या मुकुंदनगरमध्ये एका उरूसानिमित्त निघालेल्या मिरवणुकीत तरुणांनी औरंगजेबाचा फोटो झळकविला. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याची गंभीर दखल घेतली आहे.हे…
Nilwande Dam: धरणाचं काम ५३ वर्ष थांब! ८ कोटींचं काम ५१७७ कोटी रुपयांत, १२५ गावांचा पाणीप्रश्न मिटणार
मुंबई : तब्बल ५३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेरीस निळवंडे धरणाचे काम पूर्ण झाले आणि आता कालव्यांची कामे सुद्धा पूर्ण झाली असून दुष्काळी भागातील पाण्याची समस्या लवकरच संपुष्टात येईल. महाष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ…
Wife Murder : जेवताना वाजलं, नवऱ्याने बायकोला जागीच संपवलं, बॉडी बाथरुममध्ये ठेवली अन्…
अहमदनगर : घरगुती वादातून पतीने पत्नीची हत्या करुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अहमदनगर शहरात हा प्रकार घडला आहे. संदीप रामचंद्र गुजर (वय ५३ वर्ष) असे आत्महत्या करणाऱ्या पतीचे…
APMC Result: एका सोयऱ्याची सोबत, दुसऱ्या सोयऱ्याचा पराभव, कर्डिलेंनी चौथ्यांदा सत्ता राखली
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात सोयऱ्या-धायऱ्यांचे राजकारण चालते, हे सर्वश्रृत आहे. मात्र, येथेही सत्तेसाठी सोयीचे डावपेच खेळले जातात. जवळचे आणि लांबचे सोयरे, पटणारे आणि न पटणारे सोयरे आहेत. वेगळ्या पक्षात असले…
अक्षय तृतीयेला विवाह मुहुर्त, पण जिल्हा प्रशासनाला वेगळीच चिंता, प्रथमच हाती घेतली मोहीम
अहमदनगर :२२ एप्रिल रोजी अक्षयतृतीयेचा महत्त्वपूर्ण मुहूर्त असून या दिवशी मोठ्या प्रमाणात विवाह आयोजित केले जातात. मात्र, याचा गैरफायदा उठवत अनेक बाल विवाहही उरकले जातात. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात बालविवाह विरोधी…