• Sat. Sep 21st, 2024

weather forecast

  • Home
  • राज्यात पावसाचा खेळ; मुंबई, पुणे तापणार तर २४ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात पावसाचा खेळ; मुंबई, पुणे तापणार तर २४ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : राज्यात मान्सून उशिराने दाखल झाला असला तरी कमी वेळेत पावसाने सरासरी गाठली आहे. महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यानंतर आता मात्र पावसाची उघडीप पाहयला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून…

हवामान अंदाज: नाशकात मुसळधार पाऊस कोसळणार, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांची अशी आहे स्थिती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : नाशिक शहरासह जिल्ह्यात सोमवारी कमी अधिक प्रमाणात पावसाच्या संततधार सरी कोसळल्या. दोन दिवसांत जिल्ह्यातील ९२ पैकी ४० मंडळांना पावसाने हुलकावणी दिली. मंगळवारी (दि. २७)…

मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल, आयएमडीकडून नवी अपडेट, ऑरेंजसह यलो अ‍ॅलर्ट जारी

मुंबई : भारतीय हवामान विभागानं मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल झाल्याची घोषणा केली आहे. गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणा राज्यांचा काही भाग सोडल्यास देशातील बहुतांश भागात मान्सूननं जोरदार मुसंडी…

मुंबईत वेगवान वारे, मात्र तरीही चटके कायम; तापमान कधी कमी होणार? हवामानाची A टू Z माहिती

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबईमध्ये सलग दुसऱ्या दिवशी जूनमध्ये कमाल तापमानाचा पारा ३८ अंशपार गेला. रविवारीही सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३८.३ अंश सेल्सिअस नोंदले गेले. हे तापमान सोमवारी…

Cyclone Biporjoy : राज्यावर ३ दिवस अस्मानी संकट, चक्रीवादळामुळे मुंबईसह या भागांना धोक्याचा इशारा

मुंबई : देशात मान्सूनच्या हालचालींना वेग आला असून आता बिपरजॉय चक्रीवादळाचाही धोका देशाच्या किनारपट्टीवर येऊन ठेपला आहे. हे चक्रीवादळ येत्या ४८ तासांमध्ये आणखी तीव्र होणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात…

राज्यात कुठे पाऊस तर कुठे उन्हाच्या झळा, मुंबई, पुण्यासह तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं? वाचा सविस्तर…

मुंबई : राज्यात आधीच अवकाळी पाऊस सुरू असल्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. अशात मोचा चक्रीवादळामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये याचा परिणाम पाहायला मिळाला. हे चक्रीवादळ आता पश्चिम बंगालमधून हळूहळू पुढे सरकत आहे.…

सावधान! मुंबई आणि कोकणात एप्रिल महिन्यात उष्णतेची लाट, तापमान प्रचंड वाढण्याची शक्यता

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात बिघडलेल्या ऋतुचक्रामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसताना दिसत आहे. नेहमीपेक्षा यंदा उष्णतेच्या झळा लवकरच जाणवायला सुरुवात झाली आहे. मात्र, मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या परिसरात एप्रिल महिन्यात…

You missed