अजित पवार ते स्वप्न पूर्ण करतील, शरद पवारांच्या वक्तव्यानंतरही दादा समर्थकांना विश्वास
अकोला : अजित पवार मुख्यमंत्री झाल्यास पहिला हार घालणार असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यासंदर्भात विचारलं असता शरद पवार यांनी ते स्वप्न असून ते घडणार नसल्याचं म्हटलं. या व्यक्तव्यावर आमदार…
राज ठाकरे vs अजित पवार वाद पेटला, मिमिक्री झोंबली; अजितदादांच्या आमदाराने थेट ते प्रकरण काढलं!
मुंबई : महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी भाजपसोबत गेल्याच्या गप्पा अजित पवार मारत आहेत, हे दुर्दैवी असल्याचे सांगत पवारांना भेटून बाहेर पडताना त्यांना माध्यमांना चकविण्यासाठी गाडीत झोपून जावे लागले, अशी बोचरी टीका…
देवेंद्र फडणवीसांकडून अजितदादा गटातील नेत्यांची कानघडणी; एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार
मुंबई: महायुतीमधील कोणीही मुख्यमंत्री बदलाबाबत चर्चा करु नये. महायुतीमधील जे लोक हा प्रकार करत आहेत, त्यांना माझं स्पष्ट सांगणं आहे की, अशाप्रकारचे संमिश्र संकेत देणे आणि संभ्रम निर्माण करणे बंद…
दादांच्या बर्थडेला कट्टर समर्थकाची स्फोटक पोस्ट, लवकरच अजित पवार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार?
मुंबई: शिंदे गटाने ज्या अजित पवारांविषयी तक्रार करत बंड केले होते, तेच अजित पवार आज शिंदे-फडणवीसांसोबत सरकारमध्ये आहेत. यामुळे शिंदे गटातील आमदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यातच आता दादांचे कट्टर समर्थक…
KCR Pandharpur: पंढरीच्या वारीला जाताना मटणाचा बेत, केसीआर यांनी पंढरीची वारी अपवित्र करु नये: अमोल मिटकरी
पुणे: महाराष्ट्रात पक्षविस्तारासाठी आक्रमकपणे पावले टाकत असलेले भारत राष्ट्र समितीचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा सोलापूर दौरा सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. या दौऱ्याच्यानिमित्ताने KCR यांच्याकडून…
प्रविण दरेकरांची अमोल मिटकरींवर बोलताना जीभ घसरली, अकोल्यात नेमकं काय घडलं?
अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षांच्या सेवा लोककल्याण सुशासन, महाजनसंपर्क अभियानांतर्गत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे आणि अभियान प्रमुख आमदार प्रवीण दरेकर यांची काल…
ठाकरे-मिटकरी पॅनेलचा सुपडासाफ, अकोल्याच्या बाजार समितीचा निकाल काय?
अकोला : अकोला जिल्ह्यातील अकोट बाजार समितीच्या निवडणुकीत प्रचंड चुरस लढत पाहायला मिळाली. इथे चार पॅनल एकमेकांच्या विरोधात उभे होते. यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपचं सहकार पॅनल, उद्धव ठाकरे गट-राष्ट्रवादीचे…
नेत्यांसाठी व्हीआयपी सुविधा मग भक्त संप्रदायाची व्यवस्था का झाली नाही,अमोल मिटकरींचा सवाल
नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी खारगरमधील महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात उष्माघातानं १२ जणांचा मृत्यू झाल्या प्रकरणी राज्य सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित…