जाणून घ्या आतापर्यंत किती टक्के सर्वेक्षण झाले? वाचा सविस्तर…
पुणे: मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी सुरू करण्यात आलेले मराठा तसेच खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण आज, शुक्रवारपर्यंत संपण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळेच पुणे, सोलापूर, मुंबई, तसेच अन्य काही जिल्ह्यांनी राज्य सरकारकडे शनिवार,…
गुन्हे तात्काळ मागे घेण्यास सांगितले असतानाही गुन्हे मागे घेतलेले नाही – जरांगे
रायगड: मराठा समाजातील सगेसोयऱ्यांची काढलेल्या अधिसूचनेची तातडीने अंमलबजावणी व्हावी, तसेच त्यांचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलवून त्यामध्ये कायदा पारित करावा, अन्यथा १० फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचे…
अधिसूचना कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही, ‘सगेसोयरे’ मसुद्याच्या अधिसूचनेबाबत कायदेतज्ञांचा सूर
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: इतर मागासवर्ग (ओबीसी) या प्रवर्ग यादीतील मराठा कुणबी व कुणबी मराठा जातीमध्ये अधिकाधिक मराठा नागरिकांचा समावेश होऊन त्यांना आरक्षणाचा लाभ मिळावा यादृष्टीने राज्य सरकारने जातप्रमाणपत्र…
ओबीसींवर अन्याय होईल, असा निर्णय राज्य सरकारने घेतला नाही – देवेंद्र फडणवीस
नागपूर: मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात अतिशय चांगला मार्ग निघाला. आंदोलनाची सांगता झाली याचा मला आनंद आहे. मनोज जरांगे यांचे मी अभिनंदन करतो आणि त्यांनी हा मार्ग स्वीकारला, यासाठी आभार…
लोकसभा निवडणुकीआधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा…! मराठा आरक्षणावरून राज ठाकरेंचे सुचक ट्विट
महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 27 Jan 2024, 6:30 pm Follow Subscribe Raj Thackeray Tweet: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे मनोज…
मराठा आंदोलनाला ४३ वर्षांनी यश; पहिल्या मोर्चापासून ते आतापर्यंतच्या लढ्याबद्दल वाचा सविस्तर
मुंबई: माथाडीचे श्रध्दास्थान, स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांनी १९८० साली सर्व प्रथम मराठा समाज आरक्षणाची मागणी केली होती. १९८० ते १९८२ अशी दोन वर्ष अण्णासाहेबांनी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा दौरा…
मराठ्यांच्या लढ्याला मोठं यश, मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य, मध्यरात्रीच निघाले नवे अध्यादेश
नवी मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांना मोठ यश मिळाले आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलक मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या महायुती सरकारने मान्य केल्या असून याबाबत मध्यरात्रीच अध्यादेश काढण्यात…
मराठा आंदोलक एपीएमसीत; शेतकऱ्यांवर परिणाम, गैरसोय टाळण्यासाठी शासनाकडून उपाययोजना
मुंबई: राज्य शासनाने शेतकऱ्यांना आपला शेतीमाल, भाजीपाला मुंबई मध्ये वितरण करण्यास सवलत दिल्याने मुंबई, ठाणेसह इतर नजिकच्या शहरांना शेतमाल, भाजीपाला पुरवठा सुरळीत राहावा यासाठी शासनाने उपाययोजना केल्या असून याबाबतचे शासन…
मोठी बातमी! अंतरवली सराटीतील मराठा आंदोलकांवरील राजकीय गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर आलं आहे. जरांगेंच्या संवादानंतर सरकारचं शिष्टमंडळ शुक्रवारी रात्री उशीरा मनोज जरांगे यांच्या भेटीला आले आहे. यावेळी…
मराठा आरक्षणाला इंदुरीकर महाराजांचा पाठिंबा; तीन दिवसाचे कार्यक्रम रद्द करण्याचा घेतला निर्णय
अहमदनगर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील लाखोंचा मोर्चा घेऊन मुंबईच्या वेशीवर पोहचले आहेत. काहीच तासांमध्ये हा मोर्चा मुंबईत दाखल होऊ शकतो. दिवसेंदिवस या मोर्चात लाखो मराठा बांधव सहभागी होत…