मंत्री असताना एकनाथ शिंदेंना तीन जिल्ह्यांमध्येही कोणी ओळखत नव्हतं; उद्धव ठाकरेंची खोचक टीका
रत्नागिरी: गेल्या काही दिवसांपासून बारसू सोलगाव रिफायनरीच्या मुद्द्यावरुन कोकणातील वातावरण प्रचंड तापले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शनिवारी रत्नागिरीत जाऊन बारसू आणि सोलगाव येथील ग्रामस्थांची भेट घेतली. उद्धव ठाकरे…
हुकूमशाहीने कोकणावर रिफायनरी लादण्याचा प्रयत्न केलात तर महाराष्ट्र पेटवू: उद्धव ठाकरे
रत्नागिरी: बल्क ड्रग पार्क, वेदांता-फॉक्सकॉन यांच्यासारखे प्रकल्प गुजरातला जातात आणि विनाशकारी प्रकल्प कोकणाच्या माथी मारण्याचा प्रयत्न होत आहे. पण सरकारने हुकूमशाहीने रिफायरनरी प्रकल्प कोकणावर लादण्याचा प्रयत्न केला तर ती हुकूमशाही…
कोकणात मोठा स्टील प्रकल्प येणार, समुद्रकिनारी जागेची मागणी; हजारो नोकऱ्या उपलब्ध होणार?
म. टा. वृत्तसेवा, रत्नागिरी: कोकणात आणखी एक मोठा स्टील प्रकल्प येऊ घातला असून तशा हालचाली वरिष्ठ पातळीवर सुरू झाल्या आहेत. आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया लि. ही स्टील निर्मितीमधील प्रमुख…
बारसू प्रकल्पाला होणारा राजकीय विरोध खपवून घेणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना इशारा
विजयापुरा:आधी आरेला विरोध केला, मग समृद्धी महामार्गाला, मध्येच कोणत्या पोर्टला आणि आता रिफायनरीला. शांततापूर्ण आंदोलकांशी आम्ही चर्चा करू, मात्र केवळ राजकारणासाठी विरोध करणार्यांना खपवून घेणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
बारसू प्रकल्पावरुन राजकारण तापलं, उदय सामंतांनी ते पत्र दाखवून ठाकरे गटाला कोंडीत पकडलं
मुंबई:रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावित बारसू रिफायनरी प्रकल्पावरून कालपासून राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. या प्रकल्पासाठी बारसू परिसरात भू सर्वेक्षण सुरु झाल्यानंतर प्रकल्प विरोधकांनी कडाडून विरोध केला आहे. यानंतर ठाकरे गटानेही त्यांच्या…
बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी निघालेली पोलिसांची गाडी उलटली, १७ जण जखमी
राजापूर:कोकणातील प्रस्तावित बारसू सोलगावर रिफायनरी प्रकल्पासाठी सोमवारी जमिनीचे सर्वेक्षण होणार होते. या सर्वेक्षणासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीचा राजापूरच्या कशेळी बांध येथे अपघात झाला. याठिकाणी पोलीस व्हॅन पलटी होऊन १७ जण जखमी…
ईदच्या आधी कस्टम विभागाकडून मोठी कारवाई; ४ हजार शेळ्या-मेंढ्या घेऊन जाणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
Authored byKarishma Bhurke|महाराष्ट्र टाइम्स.कॉम|Updated: 22 Apr 2023, 11:33 am Navi Mumbai : कस्टम विभागाकडून शेळ्या – मेंंढ्याची तस्करी करणारी एक बोट ताब्यात घेण्यात आली आहे. ईदच्या आधी सिंधुदुर्गातून गुजरातकडे निघालेली…
कोकणात जाताय?, मग ही बातमी वाचायलाच हवी, या कालावधीत परशुराम घाट वाहतुकीसाठी राहणार बंद
चिपळूण :कोकणातील मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील वाहतुकीबाबत मोठा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. २५ एप्रिल २०२३ ते १० मे या कालावधीत दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत परशुराम…
कोकण-गोवा फिरायला आले, वाटेत बसची कारला जोरदार धडक, लहान मुलासह जालन्यातील ६ पर्यटक…
रत्नागिरी:मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावर गोव्याकडून मुंबईला जाणाऱ्या खाजगी बसला मोठा अपघात झाला आहे. खाजगी बस आणि पर्यटकांची कार यांच्यात हा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात सहा जण गंभीर जखमी…
चार वर्षांपूर्वी आई घर सोडून गेली, मुलं आठवणीने व्याकुळ, माऊलीच्या ओढीने घरातून निघाली पण..
राजापूर/रत्नागिरीःचार वर्षांपूर्वी घर सोडुन पुण्याला गेलेल्या आईची आठवण येत होती. आईच्या आठवणीत व्याकूळ झालेली मुलं न सांगता घराबाहेर पडली. अल्पवयीन मुलं घरातून निघून गेल्याने मोठी खळबळ उडाली. घरच्यांनीही त्यांची शोधाशोध…