प्राचार्यांच्या ‘त्या’ परिपत्रकाची दखल; महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाकडून चौकशी समिती नियुक्त
म. टा. वृत्तसेवा, रत्नागिरी : येथील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना सिव्हिल ड्रेसमध्ये उपस्थित राहण्याची सक्ती करून हॉलतिकीट न देता, परीक्षेला न बसू देण्याचा गर्भित इशारा देणारे पत्रक थेट प्राचार्यांनीच काढल्याने मोठी खळबळ…
मराठा-धनगर आरक्षणासाठी राऊतांचे राष्ट्रपतींना पत्र, संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी, भेटीची वेळ मागितली
मुंबई: राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. आज मराठा आरक्षणाच्या मागणीवर मुंबईत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीत काही तोडगा निघतो का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे. अशातच…
सामना अग्रलेखातून भाजपवर टीका; राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, त्यांच्या वृत्तपत्रातून..
अहमदनगर : एखाद्या वृत्तपत्रात आलेला अग्रलेख म्हणजे सर्व लोकांचे मत नसते. ज्यांच्या पक्षाला आमदार सोडून गेले, त्या पक्षाची आता विश्वासार्हता राहिलेली नाही. त्यामुळे त्यांच्या वृत्तपत्रातून येणाऱ्या मतांना कोणताही अर्थ नाही,…
कंत्राटी भरतीसाठी नेमलेल्या ९ कंपन्यांपैकी एक भाजप आमदाराची; वैभव नाईकांचा आरोप, आंदोलनाचा इशारा
सिंधुदुर्ग: महाराष्ट्र सरकारने शासनाच्या विविध विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचे धोरण आखले आहे. शासन निर्णयाद्वारे कंत्राटी पदे भरण्यासाठी ९ कंपन्यांची नेमणूक करण्यात आली आहे. कंत्राटी भरतीने मिळालेल्या नोकरीची शाश्वती दिली…
अनिलबाबूंनी सोसले, मी मात्र भोगेन; विजय वडेट्टीवारांचं बेधडक वक्तव्य, असं का म्हणाले?
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘विद्यमान सरकारच्या विरोधात बोलणे हा गुन्हा ठरतो आहे. राजकारणाने हीन पातळी गाठली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना त्याच सूडातून तुरुंगवारी करावी लागली. सध्याचे वातावरण बघता…
कोकणात आक्रमक आंदोलन: उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक दीपक केसरकरांच्या घरावर चाल करून गेले, कारण…
सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते आणि राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या जिल्ह्यातच डीएड आणि बीएड बेरोजगारांना न्याय मिळण्यासाठी शिक्षण मंत्र्यांच्या घरावरच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने…
मुख्यमंत्री शिंदे अलीबाबा! ‘त्या’ ४० जणांना घरी बसवणार, आदित्य ठाकरेंची घणाघाती टीका
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : ‘अलीबाबा आणि चाळीस चोर कोणासोबत बसतात हे मी विधानसभेत गेलो तेव्हा बघितले. त्या सर्वांचे चेहरे काळे पडले होते. मुख्यमंत्री अलीबाबा असून, महाराष्ट्र लुटत आहेत.…
…अन्यथा डोक्यावर माठ फोडू; संभाजीनगरमधील महिलांचा महापालिका प्रशासकांना इशारा, काय कारण?
म. टा. प्रतिनिधी,छत्रपती संभाजीनगर : ‘पाणी पुरवठ्याची वेळ निश्चित नाही. पाणीपुरवठ्याचा वार अनेकवेळा चुकतो. आठ दिवसांतून फक्त एकदाच पाणी येते. पाणीपुरवठा नियमित करा, नियमित पाणी द्या; अन्यथा अधिकाऱ्याच्या डोक्यावर माठ…