रत्नागिरीत महायुतीला चॅलेंज, ठाकरे गटाच्या परिवर्तन पदयात्रेला सुरुवात, बाळ माने म्हणाले…
Authored by: सूरज सकुंडे|Maharashtra Times•3 Nov 2025, 6:34 pm Follow रत्नागिरीत ठाकरे गटाच्या परिवर्तन पदयात्रेला सुरुवातपरिवर्तन पदयात्रेत सहभागी व्हा, बाळ मानेंचं रत्नागिरीकरांना आवाहन
Ratnagiri Crime : दोन वर्षांआधी लग्न, फोन केला की सून बोलायची ते बाहेर, एक दिवस बोलली ते वारले, रत्नागिरीत खळबळ, प्रकरण काय?
Ratnagiri News : लग्न झाल्यावर दाम्पत्य रत्नागिरी येथे कामासाठी आलं होतं. गावारून आई-वडील फोन करायचे तेव्हा फक्त सूनबाई बोलायची. पण मुलगा कुठे काही सांगायची नाही, एक दिवस ती थेट बोलली…
महाराष्ट्रात प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल, तब्बल सात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, यामध्ये 3 जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश
महाराष्ट्र सरकारने प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल केले आहे. राज्यातील 7 आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. यामध्ये तीन जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : राज्यात आगामी काळात स्थानिक…
Shakti Cyclone in Arabian Sea : ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; पालघरसह ‘या’ शहरांना सतर्कतेचा इशारा, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन
Cyclone Shakhti IMD Alert in Maharashtra : हवामान खात्याने ‘शक्ती’ चक्रीवादळ अरबी समुद्रात धडकणार असल्याचं सांगत महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईसह किनारपट्टीवरील जिल्हे, तसंच मराठवाडा, विदर्भातही सतर्कतेचा इशारा…
योग्य वेळी आरोपी पकडला गेला असत तर भक्ती मयेकरचा जीव… तपासात हलगर्जीपणामुळे जयगड पोलिसांवर कारवाई
Ratnagiri Triple Murder Case:रत्नागिरी जिल्ह्यातील तिहेरी हत्याकांड प्रकरणात निष्काळजीपणा केल्यामुळे जयगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांची बदली करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या संध्या कोसुंबकर यांनी राकेश जंगम…
भाजप राष्ट्रभक्त नाही पैसाभक्त, भास्कर जाधवांची जोरदार टीका; नेमकं काय म्हणाले?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Sep 2025, 9:18 pm शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचं भाजपवर टीकास्त्रभारतीय जनता पार्टी म्हणजे बोगस पाकिस्तान धार्जिणी पार्टी.भाजप राष्ट्रभक्त नाही पैशाभक्त, दुसऱ्याला उपदेश करण्याकरता राष्ट्रभक्ती.आम्ही कसे…
Maharashtra News : याला बोलतात गाव! गावाबाहेरील किंवा परजिल्ह्यातील व्यक्तींना जमीन विकण्यास बंदी, महाराष्ट्रातील ‘या’ गावाने घेतला निर्णय
Maharashtra Marathi News : गेल्या काही वर्षांमध्ये अनेक गावात बाहेरील व्यक्तींनी जमिनी घेऊन गुंतवणूक केली. त्यामुळे परराज्यातील किंवा बाहेर जिल्ह्यातील व्यक्ती आता ग्रामीण भागात फार्म हाऊस बांधून तिथे पर्यटनासाठी जातात…
कार्यकर्त्यांसोबत बसून मी माझी भूमिका स्पष्ट करणार; वैभव खेडेकर भाजपमध्ये जाणार?
मनसेकडे इंजिन हे चिन्ह नसतानाही आपण राज्यातील पहिली खेडची नगरपरिषद…एक हाती आणली त्यानंतरही आपण पक्ष सातत्याने वाढवला. पण त्यानंतरही राज ठाकरे यांनी आपल्या बडतर्फीची कारवाई केली याबद्दल…आपल्याला नक्कीच दुःख आहे,…
Ratnagiri News : इलेक्ट्रिक खांबावर चढत असताना हार्ट अटॅक, खाली कोसळताच जागेवर अंत; कुटुंबाचा टाहो
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•5 Aug 2025, 6:12 pm Ratnagiri Dapoli Youth Dies : रत्नागिरीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रस्त्यावरील खांब्यांवर लाईट बदलण्यासाठी खांबावर चढत असताना युवकाला हृदविकाराचा झटका आला आणि…
चिपळूण पती-पत्नी आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; दोन महिन्यांपूर्वी झालेलं लग्न, पण… मोठी माहिती समोर
Ratnagiri Crime News : रत्नागिरीमधील चिपळूणमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पती-पत्नीने वाशिष्ठी नदीत उडी घेतली होती. अशातच या प्रकरणामध्ये नवीन ट्विस्ट आला आहे. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या.…