उद्धव साहेब म्हणाल्याप्रमाणे देवाच्या मनात असेल तर सर्वच चांगलं होईल : विनायक राऊत
Authored by: विश्रांती शिंदे|Maharashtra Times•19 Jan 2026, 9:35 pm Timelesss Relaxing Music Follow भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाला मुंबईचा महापौर कशासाठी हवा होता हे आता सिद्ध झालं. उत्तर प्रदेश भवन बांद्राला झालंच…
ठाकरे बंधुंची सभा डोळ्यात अंजण घालणारी; मुंबईकरांचं ठरलंय म्हणत भास्कररावांची प्रतिक्रिया!
Edited by: विश्रांती शिंदे|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Jan 2026, 9:49 pm Timelesss Relaxing Music Follow शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी मतदारसंघात येऊन…वेळेश्वर जिल्हा परिषद गटातील मतदार जाहीर केले. तसंच शिवतीर्थावर…
Bhaskar Jadhav | उद्धव ठाकरेंना कोकणात डोकेदुखी? विनायक राऊत नाराज? भास्कर जाधव स्पष्ट बोलले
Maharashtra Times•25 Dec 2025, 10:25 am कोकणात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची डोकेदुखी वाढताना दिसत आहे. माजी खासदार विनायक राऊत हे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत आमदार भास्कर जाधव यांना माध्यमांनी…
Ratnagiri News :मुंबई-गोवा महामार्गावर एक महिला जात होती, तिच्याजवळ कार थांबली अन्…; घटनेनं तळकोकणात खळबळ
Ratnagiri Crime News : मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर येथे एक धक्कादायक घटना घडली ही घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न…
Ratnagiri News : गोड आहे, पण बिनतोड आहे! वेदाने रचला इतिहास, पोरीने घराचं नाव देशात उंचावलं, १०० मीटर पाण्यात…
Ratnagiri Marathi News : रत्नागिरीची वेदा सरफरे अवघ्या नऊ महिन्यांची असल्यापासून पोहण्याचा सराव करत आहे. १ वर्ष ९ महिन्यांची असताना तिने १०० मीटर अंतर १० मिनिटे ८ सेकंदात पूर्ण करत…
रत्नागिरीत महायुतीला चॅलेंज, ठाकरे गटाच्या परिवर्तन पदयात्रेला सुरुवात, बाळ माने म्हणाले…
Authored by: सूरज सकुंडे|Maharashtra Times•3 Nov 2025, 6:34 pm Follow रत्नागिरीत ठाकरे गटाच्या परिवर्तन पदयात्रेला सुरुवातपरिवर्तन पदयात्रेत सहभागी व्हा, बाळ मानेंचं रत्नागिरीकरांना आवाहन
Ratnagiri Crime : दोन वर्षांआधी लग्न, फोन केला की सून बोलायची ते बाहेर, एक दिवस बोलली ते वारले, रत्नागिरीत खळबळ, प्रकरण काय?
Ratnagiri News : लग्न झाल्यावर दाम्पत्य रत्नागिरी येथे कामासाठी आलं होतं. गावारून आई-वडील फोन करायचे तेव्हा फक्त सूनबाई बोलायची. पण मुलगा कुठे काही सांगायची नाही, एक दिवस ती थेट बोलली…
महाराष्ट्रात प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल, तब्बल सात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, यामध्ये 3 जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश
महाराष्ट्र सरकारने प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल केले आहे. राज्यातील 7 आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. यामध्ये तीन जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : राज्यात आगामी काळात स्थानिक…
Shakti Cyclone in Arabian Sea : ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; पालघरसह ‘या’ शहरांना सतर्कतेचा इशारा, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन
Cyclone Shakhti IMD Alert in Maharashtra : हवामान खात्याने ‘शक्ती’ चक्रीवादळ अरबी समुद्रात धडकणार असल्याचं सांगत महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईसह किनारपट्टीवरील जिल्हे, तसंच मराठवाडा, विदर्भातही सतर्कतेचा इशारा…
योग्य वेळी आरोपी पकडला गेला असत तर भक्ती मयेकरचा जीव… तपासात हलगर्जीपणामुळे जयगड पोलिसांवर कारवाई
Ratnagiri Triple Murder Case:रत्नागिरी जिल्ह्यातील तिहेरी हत्याकांड प्रकरणात निष्काळजीपणा केल्यामुळे जयगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांची बदली करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या संध्या कोसुंबकर यांनी राकेश जंगम…