• Mon. Jun 15th, 2026

    उद्धव साहेब म्हणाल्याप्रमाणे देवाच्या मनात असेल तर सर्वच चांगलं होईल : विनायक राऊत

    उद्धव साहेब म्हणाल्याप्रमाणे देवाच्या मनात असेल तर सर्वच चांगलं होईल : विनायक राऊत

    Authored by: विश्रांती शिंदे|Maharashtra Times

    भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाला मुंबईचा महापौर कशासाठी हवा होता हे आता सिद्ध झालं. उत्तर प्रदेश भवन बांद्राला झालंच आहे. मुंबई हडप करायची सुरुवात आतापासून झाली आहे.गुजरात भवनसाठी सुद्धा पूर्णपणे पालघर जिल्हा देऊ केलेला आहे.बीकेसीमध्ये गुजरात भवन उभे राहिलं तर त्यात नवीन वाटायला नको.भाजपच शिंदेंच्या सत्तेची भाकरी फिरवणार आहे.शिंदे यांना बाहेरचा रस्ता नक्की दाखवलं जाणार आहे.मुंबई महानगरपालिकेत भाजपला आता त्यांची जागा कळली आहे. भाजपला माहिती आहे शिंदेंची आता पुढे गरज नाही आहे.

    महिला प्राध्यापकांच्या नेतृत्व विकासासाठी ‘नारीदृष्टी’ उपक्रम महत्त्वपूर्ण: उच्च शिक्षणात महिलांनी प्रशासकीय व संशोधन क्षेत्रात पुढे यावे – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील – महासंवाद
    ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार – महासंवाद
    माध्यम व मनोरंजन क्षेत्राची देशात अभूतपूर्व प्रगती – केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed