• Fri. Mar 6th, 2026

    उद्धव साहेब म्हणाल्याप्रमाणे देवाच्या मनात असेल तर सर्वच चांगलं होईल : विनायक राऊत

    उद्धव साहेब म्हणाल्याप्रमाणे देवाच्या मनात असेल तर सर्वच चांगलं होईल : विनायक राऊत

    Authored by: विश्रांती शिंदे|Maharashtra Times

    भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाला मुंबईचा महापौर कशासाठी हवा होता हे आता सिद्ध झालं. उत्तर प्रदेश भवन बांद्राला झालंच आहे. मुंबई हडप करायची सुरुवात आतापासून झाली आहे.गुजरात भवनसाठी सुद्धा पूर्णपणे पालघर जिल्हा देऊ केलेला आहे.बीकेसीमध्ये गुजरात भवन उभे राहिलं तर त्यात नवीन वाटायला नको.भाजपच शिंदेंच्या सत्तेची भाकरी फिरवणार आहे.शिंदे यांना बाहेरचा रस्ता नक्की दाखवलं जाणार आहे.मुंबई महानगरपालिकेत भाजपला आता त्यांची जागा कळली आहे. भाजपला माहिती आहे शिंदेंची आता पुढे गरज नाही आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed