• Fri. Jun 5th, 2026

    raju shetti

    • Home
    • ओला दुष्काळ जाहीर केल्याशिवाय शेतकऱ्यांना दिलासा नाही; राजू शेट्टींचा सरकारला इशारा

    ओला दुष्काळ जाहीर केल्याशिवाय शेतकऱ्यांना दिलासा नाही; राजू शेट्टींचा सरकारला इशारा

    Maharashtra Times•6 Oct 2025, 10:01 am शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी राजू शेट्टींनी केली. अन्यथा सरकारमधील नेत्यांची दिवाळी चांगली होऊ देणार नाही असा इशारा दिला. ओला…

    शक्तिपीठबाबत नवीन जीआर, महामार्ग होऊच न देण्यावर शेतकरी ठाम; राजू शेट्टी काय म्हणाले?

    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी इथून मुंबईकडे निघालेले….मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज रात्री उशिरा मुंबईत…पोहोचणार असून उद्या सकाळी ते आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण…उपोषणास सुरुवात करणार आहेत. जरांगे सरकारची…

    महादेवीबाबत पेटाच्या ‘लेटर बॉम्ब’वर राजू शेट्टींचा संताप; हिंदू परंपरेवर आघात म्हणत झापले

    Raju Shetti Slams PETA over Madhuri Report : माधुरी हत्तिणीला नांदणी मठात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. यासाठी महत्वपूर्ण बैठका सुर आहेत. मात्र PETA इंडियाने माधुरी आरोग्याबाबत अपडेट दिली आहे.…

    500 एकर जमीन असल्याचा आरोप; सातबारा घेऊन राजू शेट्टींचं राजेश क्षीरसागरांना आव्हान

    Maharashtra Times•26 Jul 2025, 5:17 pm आमदार राजेश क्षीरसागरांनी राजू शेट्टींच्या नावे ५०० एकर जमीन असल्याचा आरोप केलेलाक्षीरसागरांच्या आरोपानंतर राजू शेट्टी बिंदू चौकात सातबारा घेऊन हजर झाल्याचे दिसले. निवडणुका आल्यावर…

    Raje Shetti | ठेकेदार हर्षल पाटीलच्या मृत्यूला सरकारच जबाबदार, राजू शेट्टींचा आरोप

    #harshalpatil #contractor #devendrafadnavis #rajushettiहर्षल पाटीलच्या मृत्यूला देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार जबाबदार. या मंत्र्यांनी त्यांची संपत्ती गहाण ठेवून कर्ज काढावे आणि ठेकेदांराची बिले भरावीत.

    शेतकरी कर्जमुक्तीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पदयात्रा, राजू शेट्टींनी सरकारला ऐकवलं!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Apr 2025, 8:39 pm शेतकरी कर्जमुक्तीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने खासदार….राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात आक्रोश पदयात्रा सुरू करण्यात आली आहे. राज्यभरात दररोज शेतकरी आत्महत्या होत आहेत यावर…

    Raju Shetti : शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं नसून सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे झालेली हत्या आहे, राजू शेट्टींचा सरकारवर घणाघात

    Raju Shetti in Parbhani : माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे लक्ष वेधले. हमीभावाचा कायदा न केल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले…

    शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा आमदारकी, खासदारकी यावरच नेत्यांचे लक्ष, तुपकरांचा राजू शेट्टींना टोला

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Apr 2025, 4:14 pm शेतकरी चळवळीत सुद्धा आता प्रस्थापित आणि विस्थापित असे दोन भाग झाले असं रविकांत तुपकर म्हणाले.प्रस्थापितांना नवीन नेतृत्व उदयाला येऊ द्यायचे नाही अशी टीका…

    Onion Price: कांद्याच्या दरात मोठी घसरण! शेतकऱ्यांवर पुन्हा आर्थिक संकट, अनुदान देण्याची मागणी

    Nashik Onion Price: नाशिक जिल्ह्यात गत आठवड्यात कांद्याचे सरासरी बाजारभाव किमान ८०० रुपये, तर कमाल १००० रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले आहेत. onion 1600 (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी,…

    महायुती सरकार गंडवागंडवी करतं, शक्तिपीठ महामार्ग व शेतकरी कर्जमाफीवरून राजू शेट्टींचा इशारा

    Authored byमानसी देवकर | Contributed byऋषिकेश होळीकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Apr 2025, 3:53 pm शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून विरोध करण्यात येतो आहे. लातूरमध्ये बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मिळून शेतकरी मेळावा घेण्यात…

    You missed