• Sat. Jun 6th, 2026

    शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा आमदारकी, खासदारकी यावरच नेत्यांचे लक्ष, तुपकरांचा राजू शेट्टींना टोला

    शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा आमदारकी, खासदारकी यावरच नेत्यांचे लक्ष, तुपकरांचा राजू शेट्टींना टोला

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Apr 2025, 4:14 pm

    शेतकरी चळवळीत सुद्धा आता प्रस्थापित आणि विस्थापित असे दोन भाग झाले असं रविकांत तुपकर म्हणाले.प्रस्थापितांना नवीन नेतृत्व उदयाला येऊ द्यायचे नाही अशी टीका तुपकरांनी केली.शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा माझी आमदारकी माजी खासदारकी यावरच या नेत्यांचे लक्ष आहे असा टोला तुपकरांनी लगावला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed