जेलमध्ये मला पाणीही न देण्याचा आदेश होता, तुरुंगातील आठवणी सांगताना नवनीत राणा रडल्या
अमरावती : बाळासाहेब ठाकरे यांनी ५६ वर्ष कष्ट करुन शिवसेना उभारली, संघटना मोठी केली. पण उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या कष्टाची माती केली. एवढा अन्याय करणारा मुख्यमंत्री आजपर्यंत महाराष्ट्राने पाहिला नव्हता,…