मराठवाड्यात काँग्रेसला आणखी एक खिंडार, बसवराज पाटील भाजपच्या वाटेवर
Congress News : काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचं समोर आलं आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
काँग्रेसकडून पुणे लोकसभेचं तिकीट कुणाला? नाना पटोले म्हणाले, घरी जाऊन उमेदवारी देणार!
म. टा. प्रतिनिधी, पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी निवडून येण्याच्या क्षमतेवरच उमेदवारी वाटप केले जाणार आहे. त्यासाठी पक्षातर्फे सर्वेक्षण केले जाणार असून, त्या आधारे उमेदवारांना घरी जाऊन उमेदवारी दिली जाईल.…
काँग्रेसला विदर्भात धक्का; सुनील केदार यांची आमदारकी रद्द, जिल्हा बँक घोटाळा प्रकरण भोवलं
कुणाल गवाणकर यांच्याविषयी कुणाल गवाणकर सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता…
काँग्रेसचा उद्या नागपूर विधानभवनावर ‘हल्लाबोल’ मोर्चा, महायुती सरकारला घेणार
नागपूर : राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, शेतमालाला भाव नाही, सरकार मदतीच्या कोरड्या घोषणा करत आहे, तरुणांना नोकऱ्या नाहीत, आरक्षणावर निर्णय घेतला जात नाही, ड्रग माफियांचा सुळसुळाट झाला आहे पण…
महाराष्ट्रात काँग्रेसची लाट, निवडणुकीत परिणाम दिसतील, नाना पटोले यांचा दावा
नागपूर : महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात तसेच मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती भागातून काँग्रेसचे उमेदवार मोठ्या संख्येने विजयी झाले आहेत. त्यामुळे तेथे भाजपला नाकारण्यात आले आहे. यावरून महाराष्ट्रात काँग्रेसची लाट असल्याचे…
काँग्रेसमध्ये भूकंप होणार? आमदारांचा एक गट भाजपमध्ये? बाळासाहेबांचं ट्विट करून झापले
मुंबई : चारपैकी तीन राज्यांत सपाटून मार खाल्ल्याने काँग्रेस नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. ‘इंडिया’ आघाडी करून विरोधी पक्षांना साथीला घेऊन भाजपला तुल्यबळ लढत देऊ, असं स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसने लोकसभेची सेमी…
हलकीच्या कडकडाटात काँग्रेसची जनसंवाद यात्रा, सतेज पाटील महागाईवरुन भाजपवर बरसले
कोल्हापूर: डोक्यावर पाऊस, हलगीचा कडकडाट, कार्यकर्त्यांची साथ आणि फुलांचा वर्षाव अशा उत्साहाच्या वातावरणात काँग्रेसची जनसंवाद पदयात्रा आज कोल्हापुरात आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत निघाली. कोल्हापुरातील आपटे नगर येथून सुरू झालेली…
महागाईने जगणं मुश्कील झालंय, भाजपमुळे देश धोक्यात, घटना पायदळी, यांना आता जागा दाखविण्याची वेळ – नाना पटोले
चंद्रपूर –फारूक चव्हाण नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा खोटे बोलून सत्तेत आले आहे. सत्तेत येताच मोदी सरकारने घटनामत्क व्यवस्थेची मोडतोड केली. लोकशाही व संविधान धाब्यावर बसवूर मनमानी कारभार सुरु आहे.…