बीडमध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतांची पंकजा मुंडेंकडून पाहणी, नागरिकांना आवाहन; काय म्हणाल्या?
Maharashtra Times•24 Sep 2025, 5:32 pm #Beed #PankajaMunde #FloodNews #CropLoss #MaharashtraTimes बीडच्या गेवराईमधील धोंडराई येथे मंत्री पंकजा मुंडे यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली. सरकार शेतकऱ्यांच्या सोबत आहे. मागच्या १७ तारखेपर्यंत…
हेक्टरी ५० हजार मिळायला हवे, परभणीमध्ये अतिवृष्टीने शेतीचं नुकसान, शेतकरी गहिवरले!
Maharashtra Times•24 Sep 2025, 1:19 pm परभणी जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला.मागील चार दिवसापासून तर एवढा पाऊस झाला की जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आला आहे.त्यामुळे खरिपाच्या पिकाचे प्रचंड नुकसान…
शेतकरी आत्महत्या वाढल्या, तीन महिन्यात ७३७ मृत्यू, विरोधकांचा विधानसभेत चर्चेसाठी आग्रह
Maharashtra Assembly Monsoon Session: शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रश्नावरून विधानसभेत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. गेल्या तीन महिन्यांत सुमारे ७३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने विरोधकांनी सभागृहात चर्चेची मागणी केली, जी मान्य न झाल्याने त्यांनी…
बच्चू कडू आक्रमक, नागपूरमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जोरदार आंदोलन; जूनच्या पहिल्या आठवड्यात रॅलीची घोषणा
Nagpur News : शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी आमदार बच्चू कडू यांनी राज्यभर जनआंदोलन उभारण्याची घोषणा केली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात साताऱ्यातून रॅली सुरू होणार असून नागपूरमध्ये तिची सांगता सभेत होईल. निवडणुकीपूर्वी…
जालन्यातील अकोला गावात शेतकऱ्यांच्या गंजीला आग, क्षणात सारं बेचिराख झाल्यानं अश्रू अनावर
बदनापूर तालुक्यातील अकोला या गावांमध्ये अचानक शेतकऱ्यांच्या गंजला आग लागल्याने लाखो रुपये नुकसान झाले आहे.एका गोठ्याला आग लागत लागत जवळपास 25 ते 30 गंजीला आग लागली.काही जनावरे देखील जळाल्याची प्राथमिक…
आता महाजन साहेब पुढे अन् आम्ही मागे पळतोय; जळगावच्या शेतकऱ्यांची सरकारवर आगपाखड
निवडणुकीपूर्वी कर्जमाफी देण्याचं आश्वासन महायुतीनं दिलं होतं.मात्र आता कर्जमाफी होणार नसल्याचं अर्थमंत्री अजित पवारांनी सांगितलं.शेतकऱ्यांनी सरकारने आम्हाला फसवलं अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.हे लबाडांचे सरकार आहे असंही शेतकरी यावेळी म्हणाले.सरकारला…
आमच्यावर राग व्यक्त करायला कुणाची सुपारी घेतली की काय? अजित पवार संतापले
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Jan 2025, 12:31 pm एसटी बस सेवा ग्रामीण भागात सुरू करायचे आहे त्यासाठी भाडेवाढ प्रस्ताव आहे असं अजित पवार म्हणाले.अजून भाडेवाढ झालेली नाही, महामंडळ कसे चालेल याचा…
अवकाळीग्रस्तांना तत्काळ भरपाई द्या; नाशिक जिल्ह्यासाठी छगन भुजबळ यांची मागणी
Chhagan Bhujbal: भुजबळ यांनी रविवारी अवकाळी पावसाचा मुद्दा उचलत राज्य सरकारला तातडीने कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. महाराष्ट्र टाइम्सbhujbal12 मुंबई : मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ…
महायुती सरकारनं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, स्वाभिमानीकडून राज्यभर निवेदन देण्याची मोहीम
Produced byविश्रांती शिंदे | Contributed byनयन यादवाड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Dec 2024, 9:34 pm महायुती सरकारनं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, स्वाभिमानीकडून राज्यभर निवेदन देण्याची मोहीम
फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावाने शेतकरी चिंतेत, चंद्रपुरात बरसला रिपरीप पाऊस; कापूस, तूर पिक संकटात
Authored byमानसी देवकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Dec 2024, 12:21 pm फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावाने राज्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यात चंद्रपूर जिल्ह्यात काल शनिवारपासून ढगाळ वातावरण असून काही भागात रिपरीप…