• Fri. Mar 13th, 2026

    जालन्यातील अकोला गावात शेतकऱ्यांच्या गंजीला आग, क्षणात सारं बेचिराख झाल्यानं अश्रू अनावर

    जालन्यातील अकोला गावात शेतकऱ्यांच्या गंजीला आग, क्षणात सारं बेचिराख झाल्यानं अश्रू अनावर


    बदनापूर तालुक्यातील अकोला या गावांमध्ये अचानक शेतकऱ्यांच्या गंजला आग लागल्याने लाखो रुपये नुकसान झाले आहे.एका गोठ्याला आग लागत लागत जवळपास 25 ते 30 गंजीला आग लागली.काही जनावरे देखील जळाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. जालना येथील अग्निशामक दलाला फोन केला मात्र प्रशासनातर्फे इथे कोणीही आलेले नाही.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed