• Sun. Sep 22nd, 2024

Marathi News

  • Home
  • हायकोर्टात नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांचा माफीनामा, कारावासाची शिक्षा मागे,काय घडलेलं?

हायकोर्टात नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांचा माफीनामा, कारावासाची शिक्षा मागे,काय घडलेलं?

मुंबई : भूसंपादन प्रकरणात नगरविकास विभागाचे प्रधान सचिव आणि मदत व पुनर्वसन विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी मुंबई हायकोर्टात हजर राहून बिनशर्त माफी मागितली आहे. राज्याचे महाधिवक्ता डॉ.…

नाशिक विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्षपदी सुधीर लंके यांची बिनविरोध निवड

Ahmednagar News : नाशिक विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी सुधीर लंके यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनिमित्त पत्रकारिता क्षेत्र आणि मान्यवरांकडून त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे.

राज्यात झिका विषाणूचे तीन नवे रुग्ण, पण तुम्ही कशी काळजी घ्याल, जाणून घ्या सविस्तर

नयन यादवाड , कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात झिका व्हायरसची एन्ट्री झाली असून जिल्ह्यातील इचलकरंजी येथे झिका व्हायरसचे तीन संशयित रुग्ण सापडले आहेत. या सर्वांवर उपचार सुरू करण्यात आले असून तीन रुग्णांपैकी…

मराठवाड्यासाठी गुड न्यूज,‘टेक्नोक्राफ्ट’ ग्रुप ३५० कोटी गुंतवणार, रोजगार निर्मिती होणार

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : औद्योगिक आणि बांधकाम उत्पादनांचे उत्पादक असलेल्या टेक्नोक्राफ्ट ग्रुप बिडकीन (जि. छत्रपती संभाजीनगर) येथे ३५० कोटींची गुंतवणूक करणार आहे. याठिकाणी एक हजार व्यक्तींना रोजगार उपलब्ध…

लोकसभेचं प्लॅनिंग, मविआ म्हणून लढताना काय करायचं, ठाकरेंकडून शिवसैनिंकांना सूचना, म्हणाले..

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे ४८ मतदारसंघांतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. आज उद्धव ठाकरे यांनी अहमदनगर आणि नाशिक…

पुण्याला जाण्यासाठी विमान सज्ज, टेकऑफपूर्वीच वैमानिकाने गमावला जीव, विमानतळावरच सारं संपलं

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : टेकऑफपूर्वीच इंडिगो एअरलाइन्सच्या वैमानिकावर जीव गमावण्याची दुर्दैवी वेळ आली. ही घटना गुरुवारी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडली. कॅप्टन मनोज सुब्रमण्ययम (वय ४०) असे…

तुपकरांनी निवडली वेगळी वाट, शिस्तपालन समितीपुढं जाण्याऐवजी थेट राजू शेट्टींकडे मांडली व्यथा

Ravikant Tupkar : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांना पत्र लिहिलं आहे.त्यांनी शिस्तपालन समितीसमोर जाण्याऐवजी पत्र लिह्ण्याचा मार्ग स्वीकारला.

राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार, विदर्भातील स्थिती कशी असणार, हवामान खात्याचा अंदाज समोर

नागपूर : जुलै महिन्यात पावसाच्या धुवाँधार बॅटिंगनंतर आता ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमीच पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने आधीच वर्तविलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली. परंतु, स्वातंत्र्यदिनापासून वातावरणात बदल होईल.…

उसण्या पैशांवरुन वाद, सहाशे रुपयांसाठी तरुणाला संपवलं, पोलिसांकडून आरोपीला तीन दिवसात बेड्या

Panvel Crime : पनवेल रेल्वे स्थानकाजवळ एका तरुणाचा ६०० रुपयांवरुन खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी तपास करुन आरोपीला तीन दिवसांमध्ये अटक केलं आहे.

घरापासून एक किलोमीटरवर असताना कुटुंब संपलं, आई वडिलांसह लेकीचा मृत्यू, ट्रकच्या धडकेनं अनर्थ

चंद्रपूर : चंद्रपूरसाठी आजचा दिवस दुर्दैवी ठरला. ट्रकनं धडक दिल्यानं झालेल्या अपघातात एकाच परिवारातील तिघांचा मृत्यू झाला. यात तीन वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. ज्या ट्रकच्या धडकेत तिघे ठार झाले त्याच…

You missed