निवडणूक आयोगाचं सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम, पारदर्शक निवडणुकांची गॅरेंटी मोदी घेतील?: राऊत
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे. आम्हीही निवडणुकांना सामोरे जाऊन परिवर्तनाचा चंग बांधलेला आहे. परंतु निवडणूक आयोगावर जनतेची शंका आहे. कारण त्यांची कार्यपद्धती पाहता…
Sanjay Raut: जे तुरुंगात हवेत, ते निवडणूक रिंगणात; हीच का मोदी गॅरंटी? संजय राऊतांचा सवाल
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : ‘ज्यांना तुरुंगात टाकायला हवे त्यांना भाजप उमेदवारी देऊन निवडणूक रिंगणात उतरवत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिखर बँक घोटाळ्यात क्लीन चिट, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण…
कुणाला किती जागा? कोण कुठे लढणार? बैठकीनंतर राऊतांनी काय काय सांगितलं?
मुंबई : “आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या संदर्भाने महाविकास आघाडीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत वंचितसह जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झालेला असून चारही पक्षाच्या प्रमुखांच्या अखेरच्या बैठकीनंतर त्याची घोषणा केली…
नगरच्या दोन्ही जागांवर राऊतांच्या दाव्यानंतर आता उद्धव ठाकरेही उतरले मैदानात
अहमदनगर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे जागा वाटप निश्चित होण्यापूर्वीच शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी दोन वेळा नगर जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी अहमदनगर आणि शिर्डी या दोन्ही लोकसभा…
हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या नेत्याला भारतरत्न मिळायला हवा, राज ठाकरे, संजय राऊतांची मागणी
मुंबई : भारताच्या राजकीय पटलावर जनसंघ-भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून हिंदुत्वाचा विचार जोरकसपणे मांडणारे नेते लालकृष्ण अडवणी आणि मागासवर्गीयांच्या हक्कांसाठी बिहारमध्ये ओबीसी राजकारणाची पायाभरणी करणारे तसेच तळागाळातील वंचितांचा उद्धार करणारे बिहारचे…
फडणवीस आणि त्यांच्या कुईकुई करणाऱ्या पिलावळीने गायकवाड प्रकरणी बोलावं, संजय राऊत यांचा निशाणा
मुंबई : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबाराचे तीव्र पडसाद उमटत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या गटातील खासदार संजय राऊत…
दाऊदला पळवलंय, नगरची गुंडगिरीही मोडू; राऊतांचा जगतापांना इशारा, आता समर्थकाचं प्रत्युत्तर
अहमदनगर : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी काल नगरमध्ये बोलताना राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. शहरातील गुंडगिरीला आमदार जबाबदार असून…
इंडिया आघाडीतून बाहेर पडणाऱ्या नितीन कुमारांवर राऊतांचा हल्लाबोल, ‘पलटुराम’ म्हणत सुनावलं
अहमदनगर : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राजीनामा देऊन भाजपच्या पाठिंब्यावर पुन्हा सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे विरोधकांच्या इंडिया आघाडीला धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना…
महाराष्ट्र २०१४ पूर्वी सुसंस्कृत राज्य होतं, मात्र भाजपने द्वेष व आकस वाढवला: संजय राऊत
अहमदनगर : मुंबईत दाऊद, छोटा शकील, अबू सालेम, टायगर मेमन ही मंडळी खंडणी, जमीन बळकवणे व दहशत करत होते, परंतु शिवसेना त्यांच्या विरोधात उभी राहिली. तुम्ही गुंड तर आम्हीही महागुंड…
मोठी बातमी : ७ तास बैठक, ४८ जागांवर चर्चा, जागावाटप अतिशय सुखरूपपणे पार पडलं : संजय राऊत
मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी स्वत:च्या राज्यात ‘इंडिया’ आघाडीबरोबर निवडणूक न लढता स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेऊन इंडिया आघाडीला मोठा धक्का दिला.…