• Thu. Jun 25th, 2026

    Eknath Shinde

    • Home
    • आदित्य ठाकरेंच्या सहकाऱ्याचा युवासेनेला जय महाराष्ट्र, दोन नेत्यांचा उल्लेख करत साथ सोडली

    आदित्य ठाकरेंच्या सहकाऱ्याचा युवासेनेला जय महाराष्ट्र, दोन नेत्यांचा उल्लेख करत साथ सोडली

    मुंबई :महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवगर्जना सभांद्वारे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सोबत असलेल्या साथीदारांसह लढत आहेत. मविआची कालच नागपूरमध्ये मोठी सभा पार पडली.…

    BARTI च्या ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशीप मंजूर, विद्यार्थ्यांच्या ५२ दिवसांच्या आंदोलनाला यश

    मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती अंतर्गत ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. त्याचवेळी…

    चंद्रकांतदादांशी बोललो, त्यांनी सांगितले की… बाबरी कोणी पाडली? मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

    विरोधकांनी राम मंदिर उभारणाऱ्यांवर टीका करण्याची नौतिकता गमावली आहे. यावर आता मी जास्त बोलणार नाही. येथे मी शेतकऱ्यांसाठी आलो आहे. त्यांना काय बोलायचे ते बोलू द्या, मला त्यांना उत्तर देण्याची…

    तुम्ही लवकरच मुख्यमंत्री होणार? नगर जिल्ह्यात जोरदार चर्चा, राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले…

    अहमदनगर : येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पायउतार होणार असून त्यांच्याजागी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली जाणार आहे, अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात व्हायरल…

    अयोध्येसाठी कुमक; मुंबई-ठाण्यातून दीड हजार शिवसैनिक विशेष रेल्वेने रवाना

    म. टा. प्रतिनिधी, ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे अधिकृत पक्षचिन्ह दिल्यानंतर मंत्री, आमदार आणि सहकाऱ्यांना घेऊन अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा…

    BMC सह राज्यातील महापालिका निवडणुका कधी होणार? चंद्रकांत पाटलांकडून महत्त्वपूर्ण भाकित

    मुंबई: करोना काळापासून रखडलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होतील, असे संकेत भाजपचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. मुंबई, ठाणे, औरंगाबादसह राज्यातील अनेक महानगरपालिकांची मुदत…

    सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित; शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, जाणून घ्या निकष

    मुंबई : “सततचा पाऊस” ही राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती घोषित करुन शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यात यावी, असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आता शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल.…

    सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती समजला जाणार, राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय

    मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनं नैसर्गिक आपत्तीची व्याख्या बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळं सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती समजली जाईल. १०…

    समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका, मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, वन बाय वन सूचना दिल्या

    मुंबई : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर गेल्या तीन महिन्यांत ९०० हून अधिक अपघात झालेत. याची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. समृद्धीवरील रस्ते अपघात रोखण्यासाठी सर्व…

    २००९मध्ये षडयंत्र रचलं, गद्दारी केली, आता त्या खासदाराचा टांगा पलटी करू- नरेश म्हस्के

    नवी मुंबई : ‘लोकसभेच्या २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत विजय चौगुले शिवसेनेचे उमेदवार असताना त्यांना पाडण्यासाठी ठाण्यातील चरई येथील कार्यालयातून षडयंत्र रचण्यात आले होते’, असा गौप्यस्फोट शिंदे गटाच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश…

    You missed