विरोधकांनी राम मंदिर उभारणाऱ्यांवर टीका करण्याची नौतिकता गमावली आहे. यावर आता मी जास्त बोलणार नाही. येथे मी शेतकऱ्यांसाठी आलो आहे. त्यांना काय बोलायचे ते बोलू द्या, मला त्यांना उत्तर देण्याची गरज वाटत नाही, असं उत्तर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर विचारलेल्या प्रश्नावर दिलं.
चंद्रकांतदादांशी बोललो, त्यांनी सांगितले की… बाबरी कोणी पाडली? मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
