…असल्या कोल्हेकुईला घाबरत नाही, मनोज जरांगेंच्या टीकेला छगन भुजबळांचं प्रत्युत्तर
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी २० जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण सुरु करण्याचा इशारा दिला आहे. मनोज जरांगेंनी ही घोषणा बीडच्या सभेत केली यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळ…
धर्मवीरच्या सिक्वेलमध्ये काय असणार? मुख्यमंत्र्यांचं शिवसेनेतील बंड, आणि… चंद्रकांत दादांनी दिली हिंट
पुणे : पहिल्या ‘धर्मवीर’ सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. त्या यशानंतर आता ‘धर्मवीर’ सिनेमाचा सिक्वेल येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडाची भूमिका का घेतली? हे आगामी सिनेमात…
Mumbai MTHL:’तारीख पे तारीख’; सागरी सेतू मार्गाला उशीर, विलंबास कारण की…
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबईतील डिसेंबरमध्ये सुरू करण्याचे नियोजन असलेले अनेक महत्त्वाचे प्रकल्प रखडले आहेत. यात महत्त्वाकांक्षी व ‘अभियांत्रिकी चमत्कृत्य’ अशी गणना असलेल्या शिवडी-न्हावाशेवा अटलबिहारी वाजपेयी सागरी सेतूचाही (एमटीएचएल)…
ठाकरेंच्या काळात रस्त्याची कामे करणाऱ्या कंपनीला आरोग्य कंत्राट, मुख्यमंत्री शिंदेंचा गौप्यस्फोट
नागपूर : ‘उत्तर प्रदेशातील रस्ते बांधणीची कामे करणाऱ्या एका कंपनीला ठाकरे यांच्या निकटवर्तीयामार्फत करोनाच्या काळात ऑक्सिजन प्लांट; तसेच पेंग्विन पार्कची कंत्राटे देण्यात आली,’ असा गौप्यस्फोट करतानाच, ‘या लोकांमुळे सर्वसामान्यांची आरोग्य…
भुयारी मेट्रो अडली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घोषणेनंतरही डेडलाइन चुकण्याची चिन्हे, कारण…
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: पश्चिम उपनगरासह दक्षिण मुंबईतील गर्दीला नियंत्रणात आणू शकणाऱ्या मेट्रो ३ या भूमिगत मार्गिकेला कमालीचा विलंब झाला आहे. या मार्गिकेचा पहिला टप्पा डिसेंबर, २०२३मध्ये सुरू होईल,…
वडिलांच्या खात्यातून पैसे आणून हुशाऱ्या करण्यापेक्षा…राजू पाटलांचा श्रीकांत शिंदेंना टोला
डोंबिवली : जसजशी लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागली आहे, तसतसे कल्याण लोकसभेतील राजकारण तापायला सुरवात झाले आहे.कधी भाजप विरुद्ध शिवसेना (शिंदे गट ) तर कधी मनसे विरुद्ध शिवसेना (शिंदे गट…
हिंदू धर्मानुसारही ठाकरे गटच योग्य, कामतांच्या युक्तिवादात गौतम ऋषींच्या न्यायसूत्रांचा दाखला
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला तिलांजली दिल्याचा आरोप करीत शिंदे गटाने त्यांची कास सोडली. मात्र, हिंदू धर्मानुसारसुद्धा ठाकरे गटच योग्य असल्याचा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील देवदत्त…
सरकारवरील अंकुश बोथट; विधिमंडळाच्या २५ समित्यांचे कामकाज गेल्या सव्वा वर्षापासून ठप्प
नागपूर : राज्य सरकारच्या विविध खात्यांमार्फत चालवल्या जाणाऱ्या योजनांवर नेमका किती खर्च झाला, त्यासाठी केलेली निधीची तरतूद योग्य आहे की अयोग्य, त्यात अनियमितता किंवा गैरव्यवहार झाला असल्यास त्यावर लक्ष ठेऊन…
मुंबईकरांना दिलासा, परळ टीटी उड्डाणपुलावरुन प्रवास करणं सुखकर होणार, बीएमसीकडून मोठी अपडेट
मुंबई : दक्षिण मुंबईतील महत्वाच्या पुलांपैकी एक अशा परळ टीटी उड्डाणपुलाची दुरूस्तीचा एक भाग म्हणून पुलावरील पुनर्पृष्ठिकरणाचे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत पूर्ण करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका पाहणी…
मुंबई महापालिका जात्यात, मागील २५ वर्षांचे ऑडिट होणार, निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाची कोंडी?
नागपूर : मुंबई महापालिकेतील २५ वर्षांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आल्यानंतर, राज्यातील सर्वच महापालिकांच्या आर्थिक कारभाराची चौकशी करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी येथे केली. अन्न व नागरी…