हुकूमशाहीने कोकणावर रिफायनरी लादण्याचा प्रयत्न केलात तर महाराष्ट्र पेटवू: उद्धव ठाकरे
रत्नागिरी: बल्क ड्रग पार्क, वेदांता-फॉक्सकॉन यांच्यासारखे प्रकल्प गुजरातला जातात आणि विनाशकारी प्रकल्प कोकणाच्या माथी मारण्याचा प्रयत्न होत आहे. पण सरकारने हुकूमशाहीने रिफायरनरी प्रकल्प कोकणावर लादण्याचा प्रयत्न केला तर ती हुकूमशाही…
शरद पवारांच्या पुस्तकातील ते वक्तव्य जिव्हारी लागलं, आता उद्धव ठाकरे प्रत्युत्तर देणार
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्रात उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीविषयी काहीसा नापसंतीचा सूर लावला होता. शरद पवार यांचे हे वक्तव्य उद्धव ठाकरे आणि…
शरद पवारांमुळे उद्धव ठाकरेंची पुन्हा कोंडी, मोदी सरकारविरोधातील त्या शस्त्राची धारच बोथट केली
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा विचार दिल्लीतील कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या मनामध्ये नाही, हे मी जबाबदारीने सांगू इच्छितो’, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘लोक…
Barsu Refinery : राज्यात अस्वस्थता निर्माण करण्याचा एका गटाचा प्रयत्न, बारसूमध्येही सक्रिय, फडणवीसांचं वक्तव्य
गडचिरोली : उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना फडणवीस यांनी रत्नागिरीतील प्रस्तावित बारसू रिफायनरीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. यासह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी…
निवडणुका लावा मविआच्या वज्रमुठीचा ठोसा लावू, अमित शाहांना जमीन काय ते दाखवू : उद्धव ठाकरे
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वज्रमूठ सभेतून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.महाराष्ट्राला ६३ वर्षे झाली. मराठी माणसांनी मुंबई ही राजधानी लढाई करुन मिळवली…
६ तारखेला बारसूला जाणार, बारसू म्हणजे पाकव्याप्त काश्मीर नाही, अडवून दाखवा : उद्धव ठाकरे
मुंबई : सध्या बारसूवरुन जोरात राजकारण सुरु आहे. बारसूबद्दल माझं पत्र सध्या नाचवलं जातंय. होय मी बारसूला रिफायनरी व्हावी, यासाठी पत्र लिहिलं होतं. पण लोकांच्या विरोधानंतर त्यांना लाठ्या काठ्यांनी मारा…
जमिनी आमच्या-इमले तुमचे, चालणार नाही; आम्हाला प्रकल्प नको, अन्याय सहन करणार नाही: उद्धव ठाकरे
मुंबई: बारसूवरुन सध्या रान पेटवलं जातंय. बारसूसाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनीच पत्र दिलं, असं सांगितलं जातंय. पण मी हे नाकारतच नाही. मी कुठे नाही म्हणतोय. मी मुख्यमंत्री असताना अडीच…
जनता स्वयंभू नेत्यांनाच मान देते, शेंदूर फासलेल्या दगडांना नव्हे; राज ठाकरेंवर राऊतांचा पलटवार
मुंबई:जनता ही स्वयंभू देवतांना आणि नेत्यांनाच मान देते, त्यांच्या मागेच जाते. इतरांनी शेंदूर फासलेल्या दगडांना लोकं मान देत नाहीत, अशा खोचक शब्दांत खासदार संजय राऊत यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना…
सभा सुरु असताना उद्धव ठाकरेंचा फोन, संजय वातावरण कसंय? राऊत म्हणाले, कलम १४४ तोडलंय…!
वरवंड (दौंड पुणे) :भीमा पाटस कारखाना जोपर्यंत सुरु होऊन स्थिरस्थावर होत नाही तोपर्यंत सभासदांच्या खांद्याला खांदा लावून मी लढत राहिन. राहुल कुल यांनी भीमा पाटस कारखान्यात तब्बल ५०० कोटींचा भ्रष्टाचार…
बारसू प्रकल्पाला होणारा राजकीय विरोध खपवून घेणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना इशारा
विजयापुरा:आधी आरेला विरोध केला, मग समृद्धी महामार्गाला, मध्येच कोणत्या पोर्टला आणि आता रिफायनरीला. शांततापूर्ण आंदोलकांशी आम्ही चर्चा करू, मात्र केवळ राजकारणासाठी विरोध करणार्यांना खपवून घेणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…